सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची लहानपणापासून साधनेच्या अनुषंगाने झालेली वाटचाल – भाग १

‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून आतापर्यंत ९६ साधकांनी संतपद प्राप्त केले आहे, तर १५ साधक सद्गुरु पदावर आरुढ झाले आहेत. त्यांपैकी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर १२ व्या संत आणि ६ व्या सद्गुरु आहेत. (वर्ष २०१९)

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

२७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू झाले आहे.

बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

शांत आणि नम्र स्वभाव असलेले, प्रामाणिक वृत्तीचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तळमळ असलेले बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले.

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

२७ मे ते ८ जून या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.

‘अधिवक्ता अधिवेशना’साठी आलेल्या बेंगळूरू, कर्नाटक येथील मान्यवर अधिवक्त्यांनी गोव्यातील रामनाथी आश्रम पाहिल्यावर दिलेले अभिप्राय

‘इतर ठिकाणांच्या तुलनेत आश्रमातील वातावरण अत्यंत वेगळे आहे. येथे शांतता आहे. येथे अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असून कोणालाही ती अनुभवायला येईल. मी यापूर्वी २ वेळा आश्रमात आलो होतो. या वेळी ‘पूर्णवेळ साधना करणार्‍यांची संख्या वाढली आहे’, असे मला दिसले.

विकलांग असूनही आंतरिक साधना चालू असलेले आणि दैवी गुण असलेले सांगली येथील संकेत कुलकर्णी सनातनच्या ९६ व्या संतपदी विराजमान !

सनातनचे संत पू. सदाशिव परांजपे यांच्या हस्ते परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचीही वंदनीय उपस्थिती होती. सोहळ्याचे सूत्रसंचालन कु. शिल्पा बर्गे यांनी केले.

आपत्काळाचे भीषण स्वरूप

सध्या संपूर्ण विश्वात, तसेच भारतातही आपत्काळाने महाभयंकर रूप धारण केले आहे. अनेक द्रष्ट्या संतांनीही ‘भावी काळ हा केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण विश्वासाठी भीषण आहे’, असे सांगितले आहे.

श्रीविष्णूच्या दिव्य देहावर असलेले ‘श्रीवत्स’ चिन्ह

‘महर्षि व्यासांनी श्रीमद्भागवतामध्ये लिहिले आहे, ‘वैकुंठामध्ये सर्वजण श्रीविष्णुसारखे दिसतात. केवळ एकच अशी गोष्ट की, जी केवळ श्रीविष्णूच्या देहावर आहे. ती म्हणजे ‘श्रीवत्स’ चिन्ह !

पू. जलतारेआजी यांची कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

बालपण, वैवाहिक जीवन इत्यादी जीवनाच्या विविध टप्प्यांना परिस्थिती कशीही असली, तरी त्या आदर्श साधिकेप्रमाणे प्रेमभावाने आणि प्रसंगी साक्षीभावाने वागल्या आहेत.

ईश्‍वरावर दृढ श्रद्धा आणि विविध दैवी गुणांनी युक्त असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील श्रीमती कुसुम जलतारेआजी (वय ८० वर्षे) संतपदी विराजमान !

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका भावसोहळ्यात, शांत, समाधानी वृत्ती आणि देवाच्या कृपेसाठी तळमळणार्‍या श्रीमती कुसुम जलतारे (वय ८० वर्षे) या सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.