भारतात २० कोटी लोक मानसिक आजाराने त्रस्त

देशात दर ७ व्यक्तींमध्ये १ व्यक्ती गंभीर मानसिक आजाराने ग्रासलेली आहे. नैराश्य (डिप्रेशन) आणि काळजी (एंग्झायटी) या मानसिक आजारांनी पीडित असलेल्यांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे.

संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज (तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. संत तुकाराम महाराजांचे मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे). त्यांचा जन्म वसंत पंचमीला (माघ शुद्ध पंचमीला) महाराष्ट्रातील देहू या गावी झाला. 

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील सुप्रसिद्ध शिल्पकार श्री. काशिनाथ के. संतपदी विराजमान !

आजच्या रज-तमप्रधान अशा कलियुगातही शिल्पकलेच्या माध्यमातून भगवंताशी अनुसंधानित असलेले सुप्रसिद्ध शिल्पकार श्री. काशिनाथ के. हे संतपदी विराजमान झाल्याची घोषणा सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केली.

सनातन संस्थेचे नाव सांगून आर्थिक किंवा व्यावसायिक फसवणूक करणार्‍यांपासून सावध रहा !

सनातन संस्था ही केवळ अध्यात्मप्रसाराचे कार्य करते. या व्यतिरिक्त संस्था कोणालाही वैद्यकीय, आर्थिक वा व्यावसायिक साहाय्य किंवा सल्ला आदी कोणत्याही प्रकारे मार्गदर्शन करत नाही.

पाण्याच्या भौतिक शुद्धतेच्या जोडीला ते आध्यात्मिक दृष्ट्याही शुद्ध असणे आवश्यक !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आधुनिक वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या आधारे जगभरातील जलस्रोतांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात आला.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झाला प्रत्यंगिरा याग !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात १८ डिसेंबर या दिवशी प्रत्यंगिरा याग पार पडला.

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील थोर सिद्धपुरुष श्री प्रसाद महाराज केतकर !

कधी उकडलेल्या भाज्या, वांगी, शेंगा, तर कधी गूळदाणे; कधी नुसत्या चहावर राहून उरलेले सर्व वेळ ते ध्यानधारणा आणि जप करत.

भारतात दिसणारे सूर्यग्रहण, त्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे फळ !

‘मार्गशीर्ष अमावास्या, २६.१२.२०१९, गुरुवार या दिवशी भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशात सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे.

दंडाच्या (कायद्याच्या) भयानेच समाजव्यवस्था उत्तम राहते ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

जयपूर (राजस्थान) येथील ज्ञानम् महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रबोधन कि कायदा’ या विषयावर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस सहभागी झाले होते.