सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून महाराष्ट्र अन् कर्नाटक येथील पूरग्रस्तांना साहाय्य, तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप !

कर्नाटक राज्याचे सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांच्या शुभहस्ते पूरग्रस्तांना वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून कोल्हापूर, तसेच सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना भोजन अन् वैद्यकीय साहाय्य !

सनातन संस्थेतर्फे २०० हून अधिक रुग्णांची सर्दी, खोकला, अंगदुखी आणि पावसामुळे होणारे त्वचेचे आजार याविषयी तपासणी करून औषधे देण्यात आली.

सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांनी केले पूरग्रस्तांना साहाय्य

११ ऑगस्ट या दिवशी हातकणंगले तालुक्यातील चावरे या ठिकाणी पूरग्रस्तांना अन्नदान करण्याची सेवा सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शरदिनी कोरे आणि आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले.

सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून कोल्हापूर, सांगली यांसह कर्नाटकातील बेळगाव, दक्षिण कन्नड येथील पूरग्रस्तांना साहाय्य !

पुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना पुढे सरसावल्या आहेत.

युद्धाची सिद्धता, प्रत्यक्ष युद्ध आणि नागरिक !

युद्धस्य कथा रम्या ।, असे म्हटले जाते; मात्र जेव्हा प्रत्यक्ष युद्ध होते आणि ते अमर्यादित कालावधीत चालू रहाते, तेव्हा ते रम्य न होता प्रचंड वेदनादायक होते.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने युनिव्हर्सल स्कॅनर (यु.ए.एस्.) उपकरणाद्वारे केलेल्या संशोधनातील काही तांत्रिक संज्ञांचा अर्थ !

या संज्ञांचे अर्थ सात्त्विक आणि असात्त्विक नक्षी असलेल्या सोन्याच्या अलंकारांचा व्यक्तीवर आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी …

सनातन संस्थेचा कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात सक्रीय सहभाग

सनातनच्या साधिका सौ. सुरेखा काकडे यांच्याकडे दोन धर्मप्रेमी महिलांनी त्यांचे घर पावसामुळे घर गळत असल्याने साहाय्य मागितले. यावर श्री. आणि सौ. काकडे यांनी त्या दोन्ही महिलांना स्वतःच्या घरी आणून रात्री भोजन दिले.

नम्र, उत्साही आणि आनंदी असणारे देवद येथील सनातन आश्रमातील सदाशिव सामंतआजोबा संतपदी विराजमान !

आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे, तसेच नम्र, उत्साही आणि आनंदी असणारे श्री. सदाशिव सामंतआजोबा (वय ८२ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे पू. (सौ.) अश्विनी पवार ९ ऑगस्टला यांनी घोषित केले.

रत्नागिरी येथील राष्ट्रध्वज सन्मान बैठकीत सनातन संस्थेसह राष्ट्रप्रेमी संघटनांचा सहभाग

राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा, यासाठी नुकतेच जिल्हाधिका-यांना श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु राष्ट्र सेना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते

तिरुवट्टार (तमिळनाडू) येथील आदिकेशव देवालयात अखेरच्या श्‍वासापर्यंत भावपूर्ण सेवा करणार्‍या पू. वसुमतीआजी (वय ८५ वर्षे) !

नारायणदेवाचा अखंड नामजप करून संतपद गाठलेल्या पू. वसुमतीआजी (वय ८५ वर्षे) यांनी त्यांच्या येथील निवासस्थानी १ मे २०१९ या दिवशी देहत्याग केला.