काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे आणि रोहिंग्या मुसलमानांची देशातून हकालपट्टी करावी ! – राष्ट्रप्रेमी हिंदूंची एकमुखी मागणी

काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करावे आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी आदी मागण्यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

वृंदावन येथील ब्रह्मलीन श्री नीब करौरी महाराज यांचे सुपुत्र पंडित धर्मनारायण शर्माजी यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद आणि मार्गदर्शन

२.८.२०१९ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने साधक श्री. राम होनप यांनी वृंदावन येथील ब्रह्मलीन श्री नीब करौरी महाराज यांचे सुपुत्र आदरणीय पंडित धर्मनारायण शर्माजी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.

सनातन संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिरात बेळगाव येथील नागरिकांना रोगप्रतिबंधक औषधे

बेळगाव येथील दैवज्ञ सुवर्णकार व्यवसायिक संघ यांच्या वतीने १५ ऑगस्ट या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर घरी जाण्यापूर्वी पुढील काळजी घ्या !

काही जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टीमुळेे पूरग्रस्त स्थिती झाली होती. यामुळे सहस्रो नागरिकांची घरे जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

युगांनुसार साधना न करणारे, युद्धेे, त्रिगुण आणि नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण !

मानवी आणि नैसर्गिक आपत्ती न्यून करण्यासाठी मनुष्याने सातत्याने साधना आणि धर्माचरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच पृथ्वी टिकू शकते आणि पृथ्वीवरील मानव ख-या अर्थाने सुखी होऊ शकतो.

सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील पूरग्रस्तांना साहाय्य

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भडगाव येथील महादेव मंदिर येथे ६२ पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.

कोल्हापुरातील १०७ वर्षांतील सर्वांत भीषण पूरस्थितीचे भयावह वास्तव !

पंचगंगा नदीच्या जवळ असलेली, विशेषतः शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी ही गावेच्या गावे पाण्याखाली गेली. गावांना बेटाचे स्वरूप आले.

पंचांग आणि ज्योतिषशास्त्र यांनी पूर्वकल्पना दिल्याप्रमाणे पूर येणे, ही बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !

हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजाविषयी माहिती देत होती. हवामानाचा किवा पावसाचा अंदाज वर्तवण्याविषयी जर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अशी स्थिती असेल, तर पापभीरू लोकांनी पंचांग, भविष्य, संतांचे बोल, मेंढपाळांचे पंचांग यांवर विश्‍वास ठेवल्यास काय चूक ?

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत महापुरामुळे उद्भवलेली भीषण स्थिती !

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील नागरिकांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी नागरिकांना पुढील ५-१० वर्षे खर्ची घालावी लागतील. यावरून आपत्काळाची भीषणता आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात येतात !

सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून महाराष्ट्र अन् कर्नाटक येथील पूरग्रस्तांना साहाय्य, तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप !

कर्नाटक राज्याचे सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांच्या शुभहस्ते पूरग्रस्तांना वस्तूंचे वाटप करण्यात आले.