कार्तिकस्वामी दर्शन सोहळा २०२०

कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.

देवतेला अन्नाचा नैवेद्य दाखवण्यामागील शास्त्र

नैवेद्य दाखवतांना सात्त्विक अन्नाचा नैवेद्य भावपूर्णपणे प्रार्थना करून देवतेला अर्पण केल्यास त्या नैवेद्यातील पदार्थांच्या सात्त्विकतेमुळे देवतेकडून प्रक्षेपित होणा-या चैतन्य-लहरी नैवेद्यात आकृष्ट होतात. देवतेला नैवेद्य दाखवल्यामुळे त्यात आकृष्ट झालेल्या चैतन्याने त्या नैवेद्याच्या आजूबाजूचे वायूमंडल शुद्ध होते.

ऋषिमुनींच्या आश्रमात वावरणार्‍या पशू-पक्ष्यांची आठवण करून देणारे सनातनचे आश्रम, संत आणि साधक यांच्याकडे आकृष्ट होणारे पक्षी !

पक्ष्यांनी सात्त्विक वातावरण, साधक आणि संत यांच्याकडे आकृष्ट होण्यामागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणमीमांसा याचे नाविन्यपूर्ण आध्यात्मिक संशोधन ! पूर्वी ऋषिमुनींच्या आश्रमात जे दृश्य पहायला मिळायचे, तसेच दृश्य कलियुगातील सनातनचे आश्रम, संत आणि साधक यांच्या संदर्भात पहायला मिळत आहे. अशीच काही उदाहरणे आपण येथे पहाणार आहोत.

‘स्मार्टफोन बाजूला सारा तो तुम्हाला उध्वस्त करू शकतो !’ – चेतन भगत यांचे भारतीय तरुणांना जाहीर पत्र

तुमच्यापैकी बहुतांश तरुण तुमच्या ‘स्मार्टफोन’वर ध्वनिचित्रफीत पहाण्यात, खेळ खेळण्यात, तुमच्या मित्राशी गप्पा मारण्यात, सोशल मिडियावर (सामाजिक माध्यमांवर) तुमचे मत व्यक्त करण्यात मग्न असतील.

धन्यमाणिक राजाला स्वप्नदृष्टांत देऊन माताबरी (त्रिपुरा) येथे स्थानापन्न झालेली श्री त्रिपुरासुंदरीदेवी !

त्रिपुरा राज्यातील उदयपूर शहरानजीक माताबरी गावात श्री त्रिपुरासुंदरीदेवीचे मंदिर आहे. हे ५१ शक्तिपिठांपैकी एक पीठ आहे. येथे सतीच्या डाव्या पायाची बोटे पडली होती.

जमीन खरेदी आणि कंत्राटदाराकडून घर बांधून घेतांना फसवणूक टाळण्यासाठी कायदेशीर गोष्टींची पूर्तता करा !

मोकळी जागा विकत घेतांना किंवा तिच्यावर बांधकाम करण्यापूर्वी अनेक कागदपत्रे पडताळून घेणे महत्त्वाचे असते. त्या जागेवर बांधकाम करायचे झाल्यास त्यासाठीही अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. या संबंधीची माहिती लेखातून जाणून घेऊया.

आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण चिकित्सा असणारे पंचकर्म !

‘निरोगी मनुष्याच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि रोगी मनुष्याला रोगमुक्त करणे’ हे आयुर्वेदाचे प्रमुख उद्दिष्ट साध्य करावयाचे पंचकर्म हे एक साधन आहे. रोगापासून मुक्तता आणि निरोगी, दीर्घायुष्य देणारे ही एक आयुर्वेदाची स्वतंत्र अन् खास चिकित्सापद्धत आहे.

रात्री झोप येत नसेल, तर डोळ्यांवरील आवरण काढून डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करा !

झोप न येण्याचे मुख्य आध्यात्मिक कारण डोळ्यांवर असणारे त्रासदायक शक्तीचे आवरण आणि डोळ्यांत असणारी त्रासदायक शक्ती, हे आहे.’ त्रासदायक शक्तीच्या जडत्वामुळे झोप येऊनसुद्धा डोळे मिटत नाहीत. रात्री झोप न येण्याचा त्रास असणार्‍यांनी डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी या लेखातील पद्धतीचा अवलंब करावा.

योग्य साधना हेच जीवनातील प्रत्येक समस्यांचे उत्तर ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

तरी प्रत्येकाने कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप, अशी योग्य साधना केल्यास त्यांनाही आनंदप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होईल, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आपत्काळाविषयीचे सनातनचे ग्रंथ भेट

सनातनचे साधकांनी गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या. माननीय मुख्यमंत्र्यांना सनातनचे नूतन ग्रंथ भेट दिले.