वृद्धाश्रमांची आवश्यकता का आहे ? हे शोधण्याचा प्रयत्न !
‘आजच्या काळात दोन पिढ्यांमध्ये दुवा सांधणे नव्या पिढीला नको आहे; कारण आजची तरुण पिढी ‘विभक्त कुटुंबपद्धत म्हणजेच आदर्श कुटुंबपद्धत’, अशा विचाराने वागत आहे.
‘आजच्या काळात दोन पिढ्यांमध्ये दुवा सांधणे नव्या पिढीला नको आहे; कारण आजची तरुण पिढी ‘विभक्त कुटुंबपद्धत म्हणजेच आदर्श कुटुंबपद्धत’, अशा विचाराने वागत आहे.
कोणाला हृदयविकाराचा झटका, मेंदू रक्तस्राव किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या समस्याही झपाट्याने घटल्या आहेत. इतकी आजारामध्ये घट कशी काय झाली ?, हा चमत्कारच म्हणावा लागेल.
केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून ‘कोविड १९’चा संसर्ग होऊ नये; म्हणून काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
कोरोनासारखी महामारी येण्याचे एक कारण म्हणजे ‘महायंत्रां’चा (म्हणजे अणूबॉम्ब, विनाशासाठी जैविक जंतूंची निर्मिती, कारखान्यांमधील प्रदूषण करणारी मानवनिर्मित यंंत्रे) अयोग्य वापर होय.
‘साधारणतः वयाच्या पन्नाशीनंतर माणसाच्या आरोग्याच्या समस्यांना वाचा फुटायला आरंभ होतो. आयुष्याचा आतापर्यंतचा प्रवास जोम, शक्ती आणि उत्साह अशा काहीशा आनंदी मार्गाने झालेला असतो.
आपण जनतहितासाठी तत्परतेने केलेली कृती वाखाणण्याजोगी आहे’, अशा शब्दांत सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
शनिवार, ११ एप्रिलच्या रात्री १० वाजता येथील सनातन आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही समाजकंटकांनी मद्याच्या बाटल्या फेकल्या.
दळणवळण बंदीच्या काळात गोव्यातील फार्मागुडी आणि वारखंडे (फोंडा) येथे पहारा देणार्या पोलिसांना ‘सनातन संस्थे’चे साधक आणि ‘हिंदु जनजागृती समिती’चे कार्यकर्ते यांनी चहा अन् अल्पोपहार दिला.
‘वार हा शब्द ‘होरा’ या शब्दापासून झाला आहे. होरा म्हणजे ‘अहोरात्र.’ याचा अर्थ ‘सूर्योदयापासून दुस-या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत’, असा आहे. होरा म्हणजे घंटा.
‘२६.४.२०२० या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे अनेक जण या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.