मुसलमान समाज परिपक्वता कधी दाखवणार ?
कोरोनाच्या साथीचा प्रतिकार करण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये विलगीकरण चालू असतांना भारतात मात्र मशिदींमधून एकत्रीकरण होत आहे.
कोरोनाच्या साथीचा प्रतिकार करण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये विलगीकरण चालू असतांना भारतात मात्र मशिदींमधून एकत्रीकरण होत आहे.
‘अध्यात्मातील ‘कर्माचा सिद्धांत’ विज्ञान मानते’; पण हे या नास्तिकांना कळत नाही. ‘जे कर्म कराल, ते भरावे लागते. ते फेडावेच लागते’, असा अध्यात्मातील कर्माचा सिद्धांत अत्यंत साधा, सोपा आणि सरळ आहे.
या वर्षी होणा-या सर्व ‘गुरुपुष्यामृत योगां’त गुरु ग्रह मकर राशीत असणार आहे. (मकर राशीत गुरु ग्रह असणे, म्हणजे गुरु ग्रह त्याच्या नीच राशीत असणे.) सुवर्ण खरेदी करण्यासाठी हे ‘गुरुपुष्यामृत योग’ फारसे लाभदायक नाहीत.
२.४.२०२० या दिवशी श्रीरामनवमी आहे. या दिवशी श्रीरामाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. सप्तर्षींच्या आज्ञेनुसार या दिवशी पुढील नामजप आणि स्तोत्रपठण करण्याची संधी साधकांना मिळत आहे. सर्वांनी भावपूर्णरित्या ते करून श्रीरामाची कृपा संपादन करावी.
‘लहानसहान कारणांनी मन विचलित होणे, काळजी वाटणे, तसेच भीती वाटून अस्वस्थता येणे’, अशा प्रकारे स्वभावदोषांचे प्रकरटीकण होण्याची शक्यता असते. त्या प्रसंगी योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास साहाय्य होते.
‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांचे २७ मार्च या दिवशी दुपारी २ वाजता माउंट अबू येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या १०४ वर्षांच्या होत्या.
‘कोरोनाने सध्या संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूंशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक देश मोठ्या प्रमाणावर झुंजत आहे.
नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातन संस्थेचे ६१ वे संत पू. अनंत (तात्या) रामचंद्र पाटील (वय ८७ वर्षे) यांनी २५ मार्च २०२० या दिवशी दुपारी ३.३० वाजता देहत्याग केला.
सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत् गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण (नवीन वर्ष कसे असेल, याची ज्योतिषशास्त्रदृष्ट्या माहितीचे श्रवण) करण्यात आले.
स्वास्थ्याच्या दृष्टीने पाहिले, तर या पेयपदार्थांमध्ये जीवनसत्त्वे किंवा खनिज तत्त्वांचा मागमूसही नसतो.