विकार-निर्मूलनासाठी नामजप कसा निवडावा ?

मनुष्याच्या बहुतेक शारीरिक आणि मानसिक विकारांमागील मूळ कारण आध्यात्मिक असते. हे कारण नष्ट होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय योजावा लागतो. नामजप हा एक उत्तम आध्यात्मिक उपाय आहे.

गोड पदार्थ जेवणाच्या सुरूवातीला खावे की शेवटी ?

गोड-पदार्थ (स्वीट डिश) हा परदेशात जेवणाच्या शेवटी खाण्याचा प्रकार समजला जातो. बासुंदी, खीर इत्यादी दुधाच्या गोड पदार्थांसह….

अ‍ॅन्टीबायोटिक्स घेत आहात ? पुन्हा एकदा विचार करा !

सेंटर फॉर डिसिज् डायनॅमिक्स इकोनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिसीच्या अहवालानुसार वर्ष २०५० पर्यंत भारतात प्रतिजैविक प्रतिरोध अर्थात् अ‍ॅन्टीबायोटिक्स रेझिस्टन्स मुळे ३० कोटी लोक मृत्यूमुखी पडलेले असतील !

घोर आपत्काळाविषयी द्रष्टे, संत, सप्तर्षि आणि देवता यांनी वर्तवलेली भाकिते !

मनुष्य देवाबरोबर देशालाही विसरला आहे. हा मनुष्य जणूकाही पृथ्वीवर खूप दिवस जगणार असल्यासारखा याने धनसंग्रह केला आहे.

भावी आपत्काळातील संजीवनी : सनातनची ग्रंथमालिका !

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आगामी काळ हा आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे.

बिंदूदाबन उपाय करतांना लक्षात येणारी सूत्रे (मुद्दे)

१. निदान आणि उपाय यांचे बिंदू एकच असणे ज्या बिंदूंच्या साहाय्याने एखाद्या रोगाचे निदान केले जाते, त्याच बिंदूंवर उपाय केल्याने रोग दूर होतो. काही वेळा निश्चित निदान करता येत नाही, तर अनुमान केले जाते. या अनुमानाच्या आधारे उपाय केल्यावर रोग दूर होतो अन् निदानासाठी केलेले अनुमान योग्य असल्याचे लक्षात येते.   २. रोगनिवारणासाठी काही बिंदू … Read more

स्वरोदयशास्त्रानुसार उपाय केल्यावर आलेली अनुभूती

पू. गाडगीळकाकांनी मला स्वरोदयशास्त्रानुसार उजव्या कुशीवर झोपण्यास आणि उजव्या कानात कापसाचा बोळा घातल्यास चंद्रनाडी चालू होऊन रक्तदाब न्यून होईल, असे सांगितले.

स्वरोदयशास्त्र मानसिक असंतुलनावरही परिणामकारक असणे

मन अशांत झाले असेल, मनाची चिडचिड होत असेल किंवा विनाकारण राग येत असेल, तर अशा मानसिक त्रासांवर स्वरोदयशास्त्रानुसार आपली चंद्रनाडी चालू करावी.