पावसाळ्यात २-३ राष्ट्रे पाण्यात बुडणार ! – श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी, पिठाध्यक्ष, कोडी मठ

भारतावरील गंडांतर टळले नसून देशाला त्याला सामोरे जावे लागणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असून यामध्ये २-३ राष्ट्रे पाण्यात बुडणार आहेत.

चालू वर्षीच तिसरे महायुद्ध होईल ! – भविष्यवेत्ते क्रेग हैमिल्टन पार्कर

तिसरे महायुद्ध हे रशिया-युक्रेन नव्हे, तर तैवानमुळे होईल. तैवानमध्ये एक भयानक विमान दुर्घटना होईल आणि तेच तिसर्‍या महायुद्धाचे कारण बनेल. या युद्धाचे परिणाम गंभीर असतील. चीन अनेक भागांमध्ये विखुरला जाईल.

पोटदुखी आणि पाणी

पाणी आणि पोट यांचा संबंध घनिष्ठ असल्याने पाणी पिण्याच्या पद्धतींचा थेट परिणाम आपल्या पोटासंबंधित गोष्टींवर पडतो, यासाठीच पुढील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

सुरण कसे लावावे ?

सुरण ही लागवड करण्यास अतिशय सोपी आणि अनेक औषधी गुणधर्म असलेली कंद भाजी आहे. सुरणाच्या गोलाकार कंदाला जो फुगीर भाग (डोळा) असतो, तेथून नवीन कोंब फुटतो.

सहचर (मित्र) पिकांची लागवड

साधारणपणे जेव्‍हा एकाच जागेत किंवा एकमेकांजवळ दोन पिके एकाच वेळी घेतली जातात, तेव्‍हा ती एकमेकांना त्रासदायक न ठरता साहाय्‍य करणारी असावी लागतात. दोन पिके एकाच दिशेने वाढणारी असूनही चालत नाही, उदा. कुंडी लहान असेल आणि पिके एकमेकांना पूरक जरी असली, तरी मुळा आणि गाजर किंवा बटाटा एकत्र घेऊन चालणार नाही.

वेलवर्गीय भाज्‍यांच्‍या लागवडीसाठी सुटसुटीत (पोर्टेबल) मांडव

आपण वेलवर्गीय भाज्‍या किंवा फुले लावतो, तेव्‍हा त्‍या वेलींना वर चढण्‍यासाठी आधार देण्‍याची आवश्‍यकता असते. हा आधार मांडवाद्वारे कशा प्रकारे आणि घरातील कोणते साहित्‍य घेऊन द्यायचा ? म्‍हणजे वेलवर्गीय भाज्‍यांची लागवड आणि त्‍या मिळवणे सोपे होईल अन् त्‍यासाठी ‘सुटसुटीत मांडव स्‍वतःच कसा बनवायचा’, हे या लेखाद्वारे पाहू.

स्वतःच्या लागवडीतील भाजीपाल्याच्या बियांची साठवण कशी करावी ?

आपण घरी भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या यांची लागवड करत असतो. ही लागवड करत असतांना बिया महत्त्वाच्या असतात. या बियांची साठवणूक कशी करावी ? सर्वसाधारण आणि काही विशिष्ट भाज्यांच्या बिया साठवण्याची योग्य पद्धत काय ? याविषयीची काही महत्त्वपूर्ण सूत्रे या लेखात देत आहोत.

‘हायब्रीड’ बियाणे टाळा आणि देशी बियाण्याचे संवर्धन करा !

गेल्या काही वर्षांत ‘हायब्रीड (तथाकथित अधिक उत्पादन देणा-या)’ बिया वापरून घेतलेल्या पिकांचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत. ब-याचशा प्रकारच्या देशी बिया या अस्तंगत (नामशेष) झालेल्या आहेत. ‘हायब्रीड’ बियांची विक्री करणारी आस्थापने याला उत्तरदायी आहेतच; पण त्यांच्यापेक्षाही आपणच अधिक उत्तरदायी आहोत.