भारतात कोरोनामुळे जून 2021 पासून प्रतिदिन २ सहस्र ३२० जण दगावण्याची शक्यता !
भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे प्रतिदिन १ सहस्र ७५० लोकांचा, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात २ सहस्र ३२० लोक प्रतिदिन मृत्यूमुखी पडू शकतात, असे ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘इंडिया टास्क फोर्स’ आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.