हिंदु युवा वाहिनी’कडून सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांचा विशेष सन्मान

आज संपूर्ण विश्वामध्ये सर्वाधिक युवक भारतात आहेत आणि हे युवकच क्रांती करू शकतात. क्रांतीसाठी आध्यात्मिक बळाची आवश्यकता असते. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन साधना आणि धर्माचरण करणे आवश्यक आहे. तेव्हाच त्यांच्यामध्ये धर्माविषयी खरा अभिमान जागृत होईल आणि ते इतरांमध्येही धर्मजागृती करू शकतील,

आश्रमात होणार्‍या कार्यक्रमांसाठी गालिचा आणि पायघड्या यांची आवश्यकता !

व्यासपिठावर अंथरण्यासाठी गालिचांची आवश्यकता आहे. यांसह संतांच्या स्वागताच्या वेळी घालण्यासाठी पायघड्यांचीही आवश्यकता आहे.

भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाले, तर अन्य १५ राष्ट्रे ‘हिंदु राष्ट्र’ होण्यास सिद्ध ! – पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती राजयोगी स्नान करण्यासाठी गंगासागर मेळ्यामध्ये सहभागी झाले होते.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणार्‍या सनातनच्या आश्रमांना धर्मदान करून आध्यात्मिक लाभ मिळवा !

करसंक्रांत (१४ जानेवारी २०२२) ते रथसप्तमी (७ फेब्रुवारी २०२२) पर्यंतच्या पर्वकाळात केलेले दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात.

कोकण प्रांतातील (रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा) अर्पणदात्यांना धान्य अर्पण करण्याची सुसंधी !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील धान्ये आणि कडधान्ये आदी अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

सनातनच्या आश्रमासाठी ‘फोटोकॉपी मशिन’ खरेदी करण्यासाठी साहाय्य करा !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी हे यंत्र खरेदी करण्यासाठी यथाशक्ती धनरूपात किंवा नवीन ‘फोटोकॉपी मशिन’ खरेदी करून साहाय्य करू शकतात, त्यांनी संपर्क साधावा.

कोरोनाच्या संसर्गात निष्काळजीपणा न करता वेळेवर औषधोपचार करून प्राणरक्षणासाठी योग्य क्रियमाण वापरा !

साधकांनी सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, कणकण, ताप, वास न येणे, जुलाब होणे, थकवा, भूक न लागणे यांसारखी कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने औषधोपचार घेणे आवश्यक आहे.

कोरोना महामारीची तीव्रता लक्षात घेऊन स्वत:सह कुटुंबियांचे रक्षण होण्यासाठी ‘कोरोना’विषयक सूचनांचे साधना म्हणून पालन करा !

आपत्काळाची तीव्रता लक्षात घेता आपत्तीविषयी वेळोवळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही साधना आहे. आपत्काळानंतर ईश्वरी राज्य अर्थात् रामराज्य अवतरणार आहे, असेही संतांनी आश्वस्त केले आहे.

‘जम्बू टॉक्स कॉनफ्लूएन्स (संगम) २०२१’ परिसंवादात ‘पोकळ स्त्रीवाद’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्रात सनातनचा सहभाग

खरे पहाता, स्त्रीला मनुष्यनिर्मितीचे यंत्र आणि ‘व्हीच’ (चेटकीण) म्हणणार्‍यांना ‘स्त्रीवादा’ची आवश्यकता आहे. ‘स्त्रीवादा’चे भूत भारतीय महिलांच्या मनात भरवले जात आहे. भारतीय स्त्रियांनी त्यापासून सतर्क रहायला हवे.

मंगलमय’ या यू ट्यूब वाहिनीवरील ‘हिंदुत्व आणि हिंदु संतांवर होणारे आघात’ या विषयावरील चर्चासत्रात सनातनचा सहभाग

हिंदू मात्र जातींमध्ये विभागले गेले आहेत. संतांवरील आघातांसह हिंदूंवरील सर्व प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आणि हिंदु राष्ट्राची मागणी अतिशय प्रभावीपणे करणे अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले.