गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी प्रकाशित झालेले सनातनचे ग्रंथ आणि पहिले ‘इ-बूक’ !
व्यष्टी आणि समष्टी साधना, आध्यात्मिक त्रास आणि आपत्काळाच्या अनुषंगाने उपाय या विषयांवर आधारित ग्रंथ हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले.
व्यष्टी आणि समष्टी साधना, आध्यात्मिक त्रास आणि आपत्काळाच्या अनुषंगाने उपाय या विषयांवर आधारित ग्रंथ हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले.
समाजाला धर्मशिक्षण मिळावे, समाज साधना करायला लागावा, समाजात धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयी जागृती व्हावी आदी उद्देश समोर ठेवून परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २००६ पासून वार्षिक सनातन पंचांग सिद्ध करण्यास आरंभ केला.
धर्मरथामध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे रायचूर समन्यवक श्री. रमेश बी, श्री. सुरेंद्र चाळके, धर्माभिमानी श्री. श्याम यादव आणि श्री. मल्लिकार्जुन स्वामी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सनातनच्या विविध ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. याचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला. अनेकांनी ‘हे ग्रंथ वेगळे आहेत’, अशा शब्दांत ग्रंथांचे कौतुक केले. हे प्रदर्शन लावण्यासाठी मुक्त संवादचे श्री. मोहन येडगावकर आणि अन्य सदस्य यांचे सहकार्य लाभले.
देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्या गोअर्क, कापूर, उदबत्ती आदी सात्त्विक उत्पादनांच्या वापरामुळे व्यक्तीला चैतन्य आणि देवतांची तत्त्वे यांचा लाभ होतो. यांच्या नित्य वापरामुळे व्यक्तीतील तमोगुण न्यून होतो. त्याचप्रमाणे व्यक्तीने धर्माचरण करण्यासाठीही यांचे साहाय्य होते..
आम्ही प्रतिवर्षी वर्षभरासाठी लागणारे धान्य एकाच वेळी खरेदी करून भरून ठेवतो. ते सुरक्षित रहाण्यासाठी त्यात खडेमीठ, लवंगा, बोरीक पावडर, एरंडेल तेल इत्यादी घालून ठेवत होतो. अशा प्रकारे सर्व काळजी घेऊनसुद्धा धान्याला कीड लागत असे.
शिवाच्या जटेतून जशी गंगानदी पृथ्वीला पावन करण्यासाठी अवतरित झाली, तसे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून अखिल मानवजातीचा उद्धार करण्यासाठी सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानगंगा अवतरित झाली आहे !
संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आगामी काळ हा आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबीय आणि देशबांधव यांचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. या पार्श्वभूमीवर पुढील विचारमंथन निश्चितच लाभदायक ठरेल. महायुद्धाच्या काळात स्थिती काय असते ? दुसर्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारले. ब्रिटनमध्ये पहिल्या ४ दिवसांतच … Read more
गंगा नदीला स्वच्छ ठेवणे आणि तिचा प्रवाह अखंडित राहील, याचा आग्रह धरणे, हे आपले मानवीय, सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक कर्तव्य आहे. या ग्रंथात प्रामुख्याने गंगेवरील संकटांची कारणे आणि उपाययोजना यांचा वेध घेतला आहे.
या ग्रंथात गंगा नदीची अदि्वतीय वैशिष्ट्ये, गंगा नदीचे काठ, गंगोपासकाने करावयाच्या व्यष्टी आणि समष्टी साधना यांविषयी माहिती विशद केली आहे.