शेती करतांना करावयाच्या प्रार्थना
हे धरणीमाते, जलदेवते, वायूदेवते आणि आकाशदेवते ‘आपल्यामध्ये असलेले चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे. माझ्यावर आपले अखंड उपाय होऊ देत. माझा सतत नामजप होऊ दे.’
हे धरणीमाते, जलदेवते, वायूदेवते आणि आकाशदेवते ‘आपल्यामध्ये असलेले चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे. माझ्यावर आपले अखंड उपाय होऊ देत. माझा सतत नामजप होऊ दे.’
शंकराचार्यांनी परमेश्वराला केलेली प्रार्थना (ज्ञानयोगानुसार) – ‘हे परमेश्वरा, माझ्यातील उद्धटपणा दूर कर. माझ्या मनाचे दमन कर. माझी विषयमृगतृष्णा शांत कर. माझ्या ठिकाणी भूतदयेचा विस्तार कर आणि मला संसारसागरातून पैलतिरी ने.’
देवपूजेच्या उपकरणांतील प्रत्येक उपकरणात देवतेचे तत्त्व अंशात्मकरित्या समाविष्ट असल्याने त्याचे पूजन करणे योग्य ठरते. तसेच प्रत्येक साहित्यात देवत्व आल्यामुळे त्यांचे पूजन करणे, म्हणजे देवपूजन करण्यासारखेच आहे.
‘माणसाचा अहंकार आणि कर्तेपणाचा अभिमान हे त्याच्या आनंदाच्या आड येतात. तो अडथळा दूर करण्याचे सामर्थ्य माणसाच्या अंगी नाही; म्हणून ‘ईश्वराला शरण जाणे’ हा एकच अनुभवसिद्ध उपाय आहे. शरणागतीमध्ये जीव ईश्वरचरणी लीन होतो.
हस्तांदोलन करणे, ही पाश्चात्त्य संस्कृती आहे. हस्तांदोलनाची कृती करणे म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीचा पुरस्कार करणे, तर नमस्कार करणे, म्हणजे भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणे. भारतियांनी स्वतः भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करून ही शिकवण भावी पिढीलाही द्यायला हवी.
श्री. गौरव त्यांच्या वडिलांच्या पावलांना दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार करण्याचा प्रयत्न करू लागले. प्रत्येक दिवशी ते अधिक प्रमाणात झुकत गेले. पावलांना दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार करायला आरंभ केल्यापासून गौरव यांना वडिलांचे आशीर्वाद मिळत आहेत, असे जाणवू लागले.
वयोवस्थेनुसार विविध शांतीकर्मे चालू करण्यास शास्त्रात सांगितलेले आहे. मानवी आयुर्मान सामान्यतः शंभर वर्षांचे आणि वेदोक्त आयुर्मान एकशेवीस वर्षांचे कल्पून अर्धे आयुष्य संपत येताच शांतिकर्म चालू करावयास सांगितलेले आहे.
प.पू. रामभाऊस्वामी यांच्या यज्ञाच्या संकल्पविधीच्या वेळी पू. (सौ.) गाडगीळ यांनी पू. मुकुल गाडगीळ यांच्या उजव्या हाताला दर्भ लावला.
टाईम, सीएन्एन् आणि यूस्एवीकएन्ड यांनी केलेल्या पाहणीप्रमाणे ८० टक्के अमेरिकन जनताही श्रद्धावादी आणि प्रार्थनेवर विश्वास ठेवणारी आहे. प्रार्थनेमुळे होणारे शारिरीक आणि मानसिक स्तरावरील लाभ, तसेच रूग्णासाठी इतरांनी केलेल्या प्रार्थनेचे परिणाम जाणून घेऊया.
शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा देवळे बांधली, तेव्हा एकूण लोकसंख्या आणि दर्शनाला येणार्या हिंदूंची संख्या मर्यादित होती. देवळात दर्शनाला येणार्यांच्या संख्येला देवळांचा आकार आणि रचना पूरक होती.