गुरुपौर्णिमेनिमित्त सप्तर्षी यांचा संदेश

पोहायला येत नसलेला मनुष्य समुद्रात बुडू लागल्यावर त्याने त्याला साहाय्य मिळेपर्यंत पाण्यात थोडे तरी हात-पाय मारायला हवेत, म्हणजे क्रियमाण वापरायला हवे.

गुरुपौर्णिमा महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित रहाण्यासाठी अवश्य वाचा

गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! बुधवार, आषाढ पौर्णिमा, कलियुग वर्ष ५१२४ (१३ जुलै २०२२) गुरुपौर्णिमा महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित रहाण्याचे लाभ १. सत् विचारांचे सत्त्वगुणी लोक एकत्र आल्याने तेथील सात्त्विकता आणि चैतन्य वाढलेले असते. या वातावरणात गेल्याने त्याचा लाभ आपल्याला आध्यात्मिक लाभ मिळतो. २. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते, … Read more

गुरुपौर्णिमेनिमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा संदेश (2022)

भारतातही धार्मिक ध्रुवीकरणामुळे सर्वत्र दंगली किंवा प्रचंड हिंसात्मक घटना घडणार आहेत. त्यामुळे सामाजिक असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल. सध्या कोणीही सत्तेवर असले, तरी देशाची स्थिती अराजकसदृश्य होईल. हे अराजक कुठल्याही राजकीय पक्षाला रोखता येणार नाही.

गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा संदेश (2022)

शिष्याने श्री गुरूंना अपेक्षित धर्मकार्य करणे, हीच खरी गुरुदक्षिणा असते. सध्याचा काळ धर्मसंस्थापनेसाठी, म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अनुकूल आहे.

सामाजिक माध्यमांद्वारे श्री गणेशाच्या नावाचे पारपत्र प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान !

‘भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन होणार’, या संकल्पनेवर श्री गणेशाचे चित्र असलेले पारपत्र (पासपोर्ट) सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान करण्यात आल्याचे समोर आले आहे. या पारपत्रावर भाग्यनगर (हैद्राबाद) पारपत्र कार्यालयाचा शिक्का असून पारपत्र प्रदान अधिकारी म्हणून पी. कृष्णा चार्या यांचे नाव आणि स्वाक्षरी आहे. हे पारपत्र विनोद म्हणून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त संत संदेश !

महर्षि व्यासांनी ४ वेद, ६ शास्त्रे आणि १८ पुराणे यांमध्ये ज्या विराट आदिपुरुषाचे वर्णन केले आहे, तोच श्रीमन्नारायण आता ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले’ हे नाव धारण करून पृथ्वीतलावर अवतरित झाला आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माच्या पुनर्स्थापनेचे कार्य आरंभ केले आहे. या कार्यासाठी त्यांनी सनातन संस्थेची स्थापना करून आम्हा साधकांची निवड केली.

देवळांतील यात्रा, जत्रोत्सव भावपूर्ण साजरे करून चैतन्य जोपासा !

देवतांच्या उत्सवाच्या दिवशी वातावरणात अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असते. या चैतन्याचा लाभ उठवण्यासाठी या जत्रा किंवा उत्सव अत्यंत भावपूर्ण पद्धतीने पार पाडले पाहिजेत.

रशियात होलिका दहनासारखा साजरा केला जाणारा मास्लेनित्सा फेस्टिव्हल

रशियात १०२ वर्षे जुना मास्लेनित्सा फेस्टिव्हल साजरा करण्यात आला. या फेस्टिव्हलमध्ये लोकांनी ७८ फूट उंच लाकडी घराला जाळले आणि मिठाईचे वाटप करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या पारंपरिक सणाला वसंतऋतूचे आगमन, कुटुंबाशी जवळीक आणि असत्याच्या विजयाच्या प्रतिकाच्या स्वरूपात साजरे करण्यात येते. भारतातील होलिका दहनासारखेच रशियातील या सणाचे स्वरूप आहे.

श्री गणेशाची चॉकलेटपासून बनवलेली मूर्ती पुजण्याचा पणजी येथील पेस्ट्री शेफ राधिका वाळके यांचा धर्मद्रोही उपक्रम !

श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर आसगाव येथील पेस्ट्री शेफ राधिका वाळके यांनी चॉकलेटपासून श्री गणेशमूर्ती बनवल्या आहेत.