माघस्नान : महत्त्व, कालावधी आणि या काळात दान देण्यायोग्य वस्तू

माघस्नान म्हणजे माघ मासात पवित्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेल्या जलस्त्रोतांत केलेले स्नान. ब्रह्मा, विष्णु, महेश, आदित्य आणि अन्य सर्व देवता माघ मासात विविध तीर्थक्षेत्री येऊन तेथे स्नान करतात. त्यामुळे या काळात माघस्नान करण्यास सांगितले आहे.

अखिल भारतवर्षाच्या कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व

कुंभमेळा हा अतिशय पुण्यकारी असल्यामुळे त्या वेळी प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे स्नान केले असता अनंत पुण्यलाभ होतो.

ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे रूप म्हणजे प्रयागराज येथील लक्षावधी वर्षांपासून असलेला परमपवित्र ‘अक्षयवट’ !

अक्षयवटाला ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे रूप मानले जाते. ज्याचे दर्शन घेतल्यानंतर साधकांना मोक्षप्राप्ती आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.

कुंभमेळ्यातील काही प्रथा आणि त्यांचा इतिहास

कुंभमेळ्याच्या वेळी भरलेल्या धार्मिक संमेलनात शस्त्र धारण करण्याविषयी निर्णय होऊन एकत्र येण्याचे ‘अखंड आवाहन’ करण्यात आले. ‘अखंड’ शब्द पुढे आखाडा या नावे रुढ झाला. हिंदु धर्मात चार आश्रमांपैकी संन्यासाश्रमाला प्राधान्य दिले गेले.

सर्वसंगविरहित शुद्ध आणि त्रिगुणातीत अवस्थेतील अनसूयेच्या पोटी आलेल्या दत्ताच्या जन्माची अद्भुत कथा

दत्तात्रयांच्या जन्माची कथा मोठी अद्भुत आहे. ब्रह्मा, विष्णु आणि महेश एकदा अनसूयेकडे ऋषींच्या वेशात भिक्षा मागावयास गेले; कारण भगवंताने माता अनसूयेला मी तुझ्यापोटी जन्म घेईन, असा वर दिला होता.

मध्यप्रदेशातील थोर संत सर्वसंग परित्यागी प.पू. भुरानंदबाबा

मध्यप्रदेश येथील प.पू. भुरानंदबाबा हे सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज यांचे गुरुबंधू होत. प.पू. भुरानंदबाबा यांचे कौटुंबिक जीवन, बालपण, गृहत्याग, गुरुभेट, साधकांना त्यांच्याविषयी आलेली अनुभूती आणि देहत्याग यांविषयी आज असलेल्या त्यांच्या निर्वाणोत्सवाच्या निमित्ताने जाणून घेऊया.

दत्ताची प्रमुख तीर्थक्षेत्रे

दत्ताची सर्वच तीर्थक्षेत्रे अत्यंत जागृत आहेत. या तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यानंतर शक्तीची अनुभूती कित्येक भक्तांना येते.

प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्य स्पष्ट करणारी वैज्ञानिक चाचणी !

संतांच्या पादुकांमध्ये चैतन्य असते. हे चैतन्य भावपूर्ण उपासनेने टिकून रहाते अन् वृद्धिंगत होते. अशाप्रकारे संतांच्या देहत्यागानंतर ते स्थूलदेहाने प्रत्यक्षात नसतांनाही त्यांच्या पादुकांच्या माध्यमातून संतांमधील चैतन्याचा लाभ भाविकांना होत असतो. त्यामुळे हिंदु संस्कृतीत गुरूंच्या आणि संतांच्या पादुकांचे पूजन करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे.

दत्ततत्त्व आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या

या लेखात आपण दत्त तत्त्व आकृष्ट करणार्‍या काही रांगोळ्या पहाणार आहोत. दिलेल्या रांगोळ्या काढल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होईल.

गुजरात येथील संत पू. वसंतराव जोशी यांचा परिचय आणि जीवनकार्य !

पू. वसंतराव जोशी यांना लहानपणापासून साधनेची आवड होती. ते ब्रह्मचारी होते. ते नेहमी साधनेसाठी घरातून डोंगरावर पळून जात असत.