ओतूर (पुणे) येथील श्री कपर्दिकेश्‍वर मंदिराच्या यात्रेतील वैशिष्ट्य

श्री बाबाजी चैतन्य महाराज हे वर्ष १५७१ मध्ये या श्री कपर्दिकेश्वर मंदिराच्या सान्निध्यात समाधिस्त झाले. दोन्ही मंदिरे गावाबाहेर असून निसर्गरम्य आहेत.

शत्रूनाश, भौतिक प्रगती आणि मोक्ष यांची प्राप्ती होण्यासाठी पूरक असलेले कांचीपुरम् (तमिळनाडू) येथील श्री अत्तिवरद पेरूमल स्वामी !

‘कांचीपुरम् ही सप्त मोक्षपु-यांपैकी एक पुरी ! तमिळनाडूतील कांचीपुर हे देवळांचे माहेरघर आहे; कारण शिवशक्ती आणि विष्णु यांच्यासह इतर देवतांची येथे १००८ देवळे आहेत.

जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाची विविध गुणवैशिष्ट्ये !

भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या इंद्रियकर्मांचा परम निर्देशक (मार्गदर्शक) आहे. त्यामुळे त्याला ‘हृषिकेश’ असे संबोधले जाते. ‘हृषीक’ म्हणजे इंद्रिये. त्यांचा ईश, तो हृषिकेश.

साधकांना ज्ञान देण्याची तळमळ असलेले जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश !

डॉ. स्वामी कोणत्याही विषयावर लगेच कविता लिहू आणि गाऊ शकतात. त्यांनी आश्रमात असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या विषयांवर कविता रचल्या आणि गाऊन दाखवल्या.

पंचांग आणि ज्योतिषशास्त्र यांनी पूर्वकल्पना दिल्याप्रमाणे पूर येणे, ही बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !

हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजाविषयी माहिती देत होती. हवामानाचा किवा पावसाचा अंदाज वर्तवण्याविषयी जर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अशी स्थिती असेल, तर पापभीरू लोकांनी पंचांग, भविष्य, संतांचे बोल, मेंढपाळांचे पंचांग यांवर विश्‍वास ठेवल्यास काय चूक ?

तिरुवट्टार (तमिळनाडू) येथील आदिकेशव देवालयात अखेरच्या श्‍वासापर्यंत भावपूर्ण सेवा करणार्‍या पू. वसुमतीआजी (वय ८५ वर्षे) !

नारायणदेवाचा अखंड नामजप करून संतपद गाठलेल्या पू. वसुमतीआजी (वय ८५ वर्षे) यांनी त्यांच्या येथील निवासस्थानी १ मे २०१९ या दिवशी देहत्याग केला.

भूमितीतील ‘पाय’ची संख्या निर्धारित करणारे केरळ येथील प्रसिद्ध गणिततज्ञ माधवम् !

माधवम् यांनी भूमितीतील ‘पाय’ ची संख्या (वर्तुळाच्या परिघाची लांबी मोजतांना धरलेला स्थिरांक किंवा ‘अव्यय राशी’ म्हणजे ‘पाय’. परिघाची लांबी = व्यास × पाय) पूर्णांकानंतर १६ अंकांपर्यंत (१६ अपूर्णांक) निर्धारित करून गणितशास्त्रीय इतिहासात मोठे योगदान दिले होते.

भावभक्तीचा आदर्श निर्माण करणारे संत सावता महाराज !

संत सावता महाराज (संत सावता माळी) यांचा काळ वर्ष १२५० ते १२९५ चा आहे. सावता माळी हे ‘कर्तव्य आणि कर्म करीत रहाणे, हीच खरी ईश्वरसेवा’, अशी प्रवृत्तीमार्गी शिकवण देणारे संत

कलियुगात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आणि साधकांना सर्वांगांनी घडवणारी सनातन संस्थेची एकमेवाद्वितीय गुरु-शिष्य परंपरा !

सनातन संस्थेच्या संतांचे अगदी सहज स्थितीत एखाद्या साधकाप्रमाणे अथवा शिष्याप्रमाणे सर्वांशी वागणे, बोलणे, मिसळणे असते.

रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

ग्रंथ वाचणा-याच्या मनात प्रभु श्रीरामाचे जीवनचरित्र जाणून घेण्याची जिज्ञासा, म्हणजे सात्त्विक इच्छा जागृत झालेली असते.