काश्मीरची ग्रामदेवता श्री शारिकादेवी
जम्मू-काश्मीरच्या मध्यावर ‘हरि पर्वत’ नामक विशेष टेकडी आहे. हे महाशक्तीचे सिंहासन आहे. दिव्य माता शारिका भगवती हिला ‘महात्रिपुरसुंदरी’ आणि ‘राजराजेश्वरी’ असेही म्हणतात.
जम्मू-काश्मीरच्या मध्यावर ‘हरि पर्वत’ नामक विशेष टेकडी आहे. हे महाशक्तीचे सिंहासन आहे. दिव्य माता शारिका भगवती हिला ‘महात्रिपुरसुंदरी’ आणि ‘राजराजेश्वरी’ असेही म्हणतात.
आयुर्वेदात औषधी म्हणून वापरल्या जाणा-या अनेक वनस्पतींच्या अर्कांमध्ये प्रक्रिया केलेल्या कापडाला ‘आयुरवस्त्र’, असे म्हणतात. या कापडापासून विविध प्रकारचे कपडे, पलंगपोस, उशांचे अभ्रे आदी वस्तू बनवतात.
‘मनुष्याचे आयुष्य काही वर्षांचे असते, तर देवता चिरंतन आहेत. त्यामुळे भारतात प्राचीन काळापासून मनुष्यासाठी काही दशके वा शतके टिकू शकतील अशी मातीची घरे बनवत असत.
महाराज ज्ञान माणिक्य यांनी इ.स. १५०१ मध्ये त्या वेळी ओळखल्या जाणा-या ‘रंगमती’ या ठिकाणी म्हणजे आताच्या टेकडीवर त्रिपुरसुंदरी देवीची स्थापना केली.
यज्ञामुळे वातावरणातील रज-तमाचा प्रभाव नष्ट होऊन वातावरण अध्यात्माला पोषक बनते, म्हणजेच दैवी स्पंदनांनी युक्त बनते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी सतत प्रार्थना अन् अन्य आध्यात्मिक उपाय करणार्या अनेक संतांपैकी एक संतरत्न म्हणजे नगर येथील संत पू. अशोक नेवासकर होय.
प.पू. स्वामी यांनी आश्रमदर्शन करतांना साधकांची प्रेमाने आणि आपुलकीने चौकशी केली. आश्रमदर्शन करतांनाही त्यांचे लक्ष साधकांकडे होते.
गेली ४४ वर्षे भजनाचे वर्ग घेणा-या आणि त्यातून सहस्रो जणांना संगीत कला आणि कीर्तन कला साधनेच्या स्तरावर शिकवणा-या पू. (सौ.) कांतीमती संतानम् यांची पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी उलगडलेली गुणवैशिष्ट्ये
अवतार आणि देवता यांची चित्रे काढलेली धनुष्ये (विल्ल) ओणम्च्या दिवशी केरळमधील, थिरूवनंतपूरम् येथील सुप्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात अर्पण केली जातात. या धनुष्यांना ‘ओणविल्लू’, असे म्हणतात.
पूरग्रस्त भागात ज्या हिंदूंना आर्थिक अडचणींमुळे श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणे शक्य नाही, त्यांनी गणेशोत्सवाच्या काळात भावभक्तीने श्रीगणेशाची उपासना करावी.