तिरुवट्टार (तमिळनाडू) येथील आदिकेशव देवालयात अखेरच्या श्‍वासापर्यंत भावपूर्ण सेवा करणार्‍या पू. वसुमतीआजी (वय ८५ वर्षे) !

नारायणदेवाचा अखंड नामजप करून संतपद गाठलेल्या पू. वसुमतीआजी (वय ८५ वर्षे) यांनी त्यांच्या येथील निवासस्थानी १ मे २०१९ या दिवशी देहत्याग केला.

भूमितीतील ‘पाय’ची संख्या निर्धारित करणारे केरळ येथील प्रसिद्ध गणिततज्ञ माधवम् !

माधवम् यांनी भूमितीतील ‘पाय’ ची संख्या (वर्तुळाच्या परिघाची लांबी मोजतांना धरलेला स्थिरांक किंवा ‘अव्यय राशी’ म्हणजे ‘पाय’. परिघाची लांबी = व्यास × पाय) पूर्णांकानंतर १६ अंकांपर्यंत (१६ अपूर्णांक) निर्धारित करून गणितशास्त्रीय इतिहासात मोठे योगदान दिले होते.

भावभक्तीचा आदर्श निर्माण करणारे संत सावता महाराज !

संत सावता महाराज (संत सावता माळी) यांचा काळ वर्ष १२५० ते १२९५ चा आहे. सावता माळी हे ‘कर्तव्य आणि कर्म करीत रहाणे, हीच खरी ईश्वरसेवा’, अशी प्रवृत्तीमार्गी शिकवण देणारे संत

कलियुगात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आणि साधकांना सर्वांगांनी घडवणारी सनातन संस्थेची एकमेवाद्वितीय गुरु-शिष्य परंपरा !

सनातन संस्थेच्या संतांचे अगदी सहज स्थितीत एखाद्या साधकाप्रमाणे अथवा शिष्याप्रमाणे सर्वांशी वागणे, बोलणे, मिसळणे असते.

रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

ग्रंथ वाचणा-याच्या मनात प्रभु श्रीरामाचे जीवनचरित्र जाणून घेण्याची जिज्ञासा, म्हणजे सात्त्विक इच्छा जागृत झालेली असते.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात्मक स्मृती (भाग १) !

प.पू. भक्तराज महाराज यांनी स्वतः वास्तव्य केलेल्या मध्यप्रदेशमधील मोरटक्का आणि इंदूर येथील आश्रमांतील चैतन्यदायी वास्तूचे छायाचित्रात्मक दर्शन घेऊया.

ज्योतिषशास्त्राच्या मर्यादा

जन्माच्या वेळच्या ग्रहांच्या स्थितीवरून जन्मकुंडली म्हणजे पत्रिका सिद्ध केली जाते. त्यावरून मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींची थोडीफार कल्पना येते.

ज्योतिषशास्त्र खोटे म्हणणार्‍या बुद्धीवाद्यांना चपराक !

‘ज्योतिषशास्त्र मनाचा आणि स्वभावाचाही वेध घेऊ शकते. त्यामुळे कळत-नकळत गुन्ह्याकडे वळण्याची शक्यता असलेल्यांना वेळीच सावध करून, तसेच पूर्वीच गुन्हेगारीकडे वळलेल्यांना चांगल्या मार्गाकडे वळण्यासाठी मार्गदर्शन करून समाजातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी हे शास्त्र साहाय्य करू शकते.’