स्वत:च्या प्राणांचे बलीदान करून देशाच्या स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार बनलेल्या अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांच्या शौर्याचा मागोवा !

अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांना मारणारे विविध क्रांतीकारक, आझाद हिंद सेनेत सहभागी झालेले सैनिक जितके महान, तितकेच सर्व क्रांतीकारकांचे खटले विनामूल्य चालवणारे विधीज्ञ आणि क्रांतीकारकांना आश्रय देणार्‍या माता-भगिनीही महान आहेत.

स्वामी वरदानंद भारती यांचे विचारधन !

श्रावण कृष्ण पक्ष त्रयोदशीला असणार्‍या स्वामी वरदानंद भारती पुण्यतिथीच्या निमित्ताने साप्ताहिक पंढरी प्रहारच्या स्वामी वरदानंद भारती विशेषांकातील (संपादक : भागवताचार्य श्री. वा.ना. उत्पात, एप्रिल १९९१) आणि हिंदु धर्म समजून घ्या ! या पुण्याच्या स्वस्तिश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील विविध विषयांवरील निवडक विचार येथे देत आहोत..

प.पू. स्वामी स्वरूपानंद यांच्याशी निगडित अमूल्य ठेवा असलेले कोल्हापूर येथील स्वामी स्वरूपानंद मठ (श्री.जामसंडेकर निवास)

रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील थोर संत प.पू. स्वामी स्वरूपानंद यांचे आध्यात्मिक कार्य अलौकिक आहे. या आध्यात्मिक ठेव्याचा लाभ अनेक भाविकांना आजही होत आहे. कोल्हापूर येथील श्री. जामसंडेकर निवास येथे प.पू. स्वामी स्वरूपानंद यांचा मठ आहे.

भृगुसंहिता आणि सप्तर्षि जीवनाडी

सप्तर्षि जीवनाडीपट्टीतील संवाद हा वसिष्ठ आणि विश्‍वामित्र यांच्यातील आहे, तर भृगुसंहितेतील संवाद हा भृगुमहर्षि आणि त्यांचा पुत्र शुक्र यांच्यामधील आहे. यांत शुक्राने विचारलेल्या प्रश्‍नांना भृगुमहर्षि उत्तर देतात.

प.पू. डॉक्टरांचे आरोग्य सुधारावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यांसाठी अविश्रांतपणे धडपडणारे अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी

दुसरा अश्‍वमेध करणे, म्हणजे शिवधनुष्य उचलल्यासारखेच आहे; कारण हा यज्ञ जवळजवळ दीड वर्ष चालतो आणि प्रतिदिन ८ घंट्यांचे (तासांचे) कर्म करावे लागते. खरंच, संतच हिंदु राष्ट्र येण्यासाठी एवढे कष्ट घेऊ शकतात. संकटातून संतच आपल्याला वाचवू शकतात. हेच प.पू. नानांच्या उदाहरणातून लक्षात येते.

क्रांतीविरांचे ऋण फेडून राष्ट्रधर्माचे पालन करण्यासह साधनेतील पूर्णत्वही साधा !

आज हिंदुस्थानची पावन भूमी भ्रष्टाचार्‍यांनी कलंकित; जिहादी आतंकवाद्यांच्या आघातांनी विदीर्ण; धर्मांध, जात्यंध अन् राष्ट्रद्रोही यांच्या विषारी डंखांनी घायाळ आणि तथाकथित पुरोगामी अन् नास्तिकतावादी यांच्यामुळे धर्मभ्रष्ट झाली आहे.

निस्सीम सेवेने भगवान दत्तात्रयांचे दर्शन झालेले संत एकनाथ महाराज !

गुरुकृपेने भगवंताची भेट होते, हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी (आकाशवाणीच्या निर्देशानुसार) नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे दत्तभक्त जनार्दनस्वामी किल्लेदार म्हणून होते. नाथांनी त्यांना पाहिले आणि त्यांना सद्गुरु मानून त्यांची मनोभावे सेवा केली.

मायभूमीच्या रक्षणासाठी सागरालाही कवेत घेऊ पहाणार्‍या सावरकरांची जगप्रसिद्ध उडी !

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिशांनी लंडनमध्ये अटक केली. पुढील अभियोग (खटला) हिंदुस्थानातील न्यायालयात चालवण्यासाठी त्यांना मोरिया या आगनौकेवर आरक्षकांच्या (पोलिसांच्या) पहार्‍यात चढवण्यात आले. तेव्हा…

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज

सनातन संस्था कशी स्थापन झाली ?… वर्ष १९९१ मध्ये एकदा डॉ. सौ. कुंदाताईंचा मला फोन आला, ‘बाबा (प.पू. भक्तराज महाराज) नाशिकला आले आहेत.

प्रश्‍नावली : संत वाङ्मयातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार !

संत त्यांच्या लिखाणातून साधना, अध्यात्म आदी विषयांच्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात. संतांनी लिहिलेले विविध प्रकारचे गद्य आणि पद्य वाङ्मय सर्वपरिचित आहे.