महान हिंदु तत्त्वचिंतक पू. सीताराम गोयल यांचे तेजस्वी विचारधन !

पू. सीताराम गोयल , एक महान हिंदु तत्त्ववेत्ते, लेखक आणि राजकीय कार्यकर्ते होते. १९४० च्या दशकापर्यंत पू. गोयल हे साम्यवादी विचारसरणीचे होते; परंतु हिंदु धर्माचे महत्त्व अनुभवल्यावर ते हिंदु राष्ट्रवादाचे प्रखर समर्थक ठरले.

माझे मृत्यूपत्र

‘मार्च १९१० मध्ये स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर विलायतेत पकडले गेले, तेव्हा त्यांनी या जन्मात जिची भेट होणे जवळ जवळ असंभवनीय होते, अशा त्यांच्या स्वत:च्या वहिनीस लंडनमधील ब्रिक्सन कारागृहातून या जन्मातील त्यांचा बहुधा शेवटचा निरोप देणारे हे मृत्यूपत्र लिहून धाडले होते.

भृगुसंहिता आणि सप्तर्षि जीवनाडी

सप्तर्षींच्या गटात भृगु येत नाहीत. ते सप्तर्षींच्याही वर आहेत. साक्षात् भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या १० व्या अध्यायात म्हटले आहे, महर्षींमधले महर्षी जे आहेत, त्यात भृगु म्हणजे मीच आहे.

गुर्वाज्ञापालनाने गुरुकृपा संपादन करणारे ब्रह्मचैतन्य प.पू. गोंदवलेकर महाराज !

गणुबुवा देहाभिमानशून्य झाल्याची तुकामाईंची निश्‍चिती झाली. त्यांनी गणपतबुवांच्या मस्तकी हात ठेवला आणि त्यांचे ब्रह्मचैतन्य, असे नाव ठेवले. हे गणुबुवा म्हणजेच प.पू. गोंदवलेकर महाराज

राष्ट्राची उन्नती आणि रक्षण यांसाठी अव्याहतपणे समाजप्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होऊन गेले. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी त्यांची श्रद्धा आणि विचारसरणी होती. देशातले तरूण हे नीतिमान आणि सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचं उपदेशपर अन् मार्गदर्शनपर लेखन त्यांनी केलं..

सॅन्टोस यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळण्यामागे श्री श्री रविशंकर यांची प्रेरणा !

कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जूआन सॅन्टोस श्री श्री रविशंकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढतांना म्हणाले, या शांतता करारासाठी आपण जे कष्ट घेतले त्याविषयी आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. या घटनेला तुमचे समर्थन आणि मैत्रीच कारणीभूत आहे.

कारागृहातील सहकारी क्रांतीकारकांना नीट जगता यावे म्हणून स्वत: मरणारे थोर क्रांतीकारक जतींद्रनाथ दास !

असा होता भारतमातेचा हा त्यागी सुपुत्र ! सहकारी क्रांतीकारकांना नीट जगता यावे म्हणून स्वत: मरणारा ! राजकीय बंदीचे हाल बंद व्हावेत म्हणून अग्नीदिव्य करणारा ! त्यांची स्मृती भारतियांना अखंड स्फूर्ती देत राहील.

लोकमान्य टिळकांनी प्रेरणा दिलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास आणि त्याद्वारे स्वातंत्र्य चळवळीला मिळालेली नवी दिशा !

लोकमान्य टिळकांनी १९०० ते १९१५ या काळात असे लिहून ठेवले आहे की, अजून स्वातंत्र मिळायला किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही; पण जेव्हा स्वातंत्र मिळेल, तेव्हाच्या तरुण पिढीने बृहद् भारताच्या सीमा निश्‍चित कराव्यात.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या संघटनेच्या स्थापनेचा जाज्वल्य इतिहास !

आपण पारतंत्र्यात आहोत, याचे सावरकरांना विलक्षण दुःख होते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आपण पराकाष्ठेचे प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांना वाटायचे.

प.पू. पांडे महाराज यांनी मृत्यू या विषयावर केलेले मार्गदर्शन

एखाद्याचा मृत्यू झाल्यावर आपण म्हणतो, मृत्यू झाला, म्हणजेच आता ती व्यक्ती नाही. वास्तविक तिचे अस्तित्व तिथे नसले, तरी तिचे स्थित्यंतर होऊन ती वेगळ्या स्वरूपात असतेच. ती आहे, या भावनेने त्याकडे पाहिल्यास, म्हणजे सकारात्मक भाव ठेवल्यास ती नसल्याचा भाव निर्माण होत नाही.