भावशक्तीच्या जोरावर विदेशात धर्मजागृतीचे महान कार्य प्रभावीपणे आणि यशस्वीरित्या पार पाडू शकणारे स्वामी विवेकानंद !

स्वामी विवेकानंद हे धर्मप्रसारासाठी, म्हणजेच सनातन हिंदु धर्माचे तेज विदेशात पसरवण्यासाठी सवर्र् धर्म परिषदेच्या निमित्ताने भारताचे प्रतिनिधी म्हणून शिकागो (अमेरिका) येथे गेले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरक शक्ती : राजमाता जिजाऊ !

बाल शिवाजीच्या जन्मानंतर त्यांच्यावर लहानपणापासूनच राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे संस्कार होण्यासाठी जिजाऊंनी त्यांना प्रभु श्रीराम, मारुती, श्रीकृष्ण इत्यादी देवतांच्या, तसेच महाभारत आणि रामायण यांतील कथा सांगून राष्ट्र अन् धर्म भक्तीचे बाळकडूच पाजले.

ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु धर्माचे प्रसारक बनलेले तेजस्वी आणि ध्येयवादी व्यक्तीमत्त्व स्वामी विवेकानंद

इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमी अन् हिंदु धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन, धन आणि प्राण याच उद्धारकार्यासाठी अर्पण करणारी काही नवरत्ने भारतात होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे स्वामी विवेकानंद. धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत आणि वेदान्तमार्गी राष्ट्रसंत इत्यादी विविध नात्यांनी विवेकानंदांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे. ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु … Read more

हिंदु सैन्याधिपती छत्रपती शिवाजी महाराज !

अनेक जण प्रश्‍न विचारतात की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती का ? शिवरायांनी कधीही, कुठेही मशीद बांधलेली नाही. लोकांची समजूत आहे की, त्यांनी मशिदींना इनामे दिली; पण शिवचरित्रविषयक मराठी, फारसी, पोर्तुगीज आदी सर्वच्या सर्व कागदपत्रांमध्ये त्यांच्या संदर्भात तसा कागदाचा एक कपटासुद्धा मिळालेला नाही.

अंदमानातील स्वा. सावरकरांच्या स्मृती जागृत करणारी छायाचित्रे

समोरच्या बाजूने अंदमान येथील सेल्युलर कारागृह कारागृहात सावरकरांना ठेवलेली खोली सावरकर कोठडी क्रांतीकारकांनी अशा प्रकारे यांतना सोसल्या कैद्यांना शिक्षा म्हणून ओढावा लागणारा कारागृहातील कोलू कारागृहाचा आतील भाग अंदमान हे समस्त देशभक्तांचे स्फूर्तीस्थान ! स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमातेच्या मुक्ततेसाठी अनेक मरणप्राय यातना सोसल्या, ती हीच भूमी ! त्यामुळेच अंदमानाच्या या सेल्युलर कारागृहाकडे पाहिल्यानंतरही … Read more

दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी ब्राह्म आणि क्षात्र तेजयुक्त योद्धावतार भगवान परशुराम !

परशुरामाने काळावर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे तो सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. प्रातःसमयी त्याचे स्मरण केल्याने पुण्य प्राप्त होते.

राष्ट्ररक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज !

सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने २२ ते २४ एप्रिल २०१६ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग महोत्सव चालू आहे. त्या निमित्ताने…

सेनापती तात्या टोपे म्हणजे रणांगणावरील आदर्श नेतृत्व !

वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचे मर्म जाणून घ्यायचे असेल, तर तात्या टोपे यांच्या चरित्रातील एका पैलूकडे सूक्ष्म दृष्टीने आपण बघितले पाहिजे.

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील पहिले क्रांतीकारक मंगल पांडे !

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या यज्ञवेदीवरील पहिली समिधा होती परमवीर मंगल पांडे यांची. आणि ती अर्पण झाली ८ एप्रिल १८५७ या दिवशी ! या निमित्ताने मंगल पांडे यांच्या चरित्राचा काही भाग आपण पाहूया !