दानशूर आणि क्षात्रतेजसंपन्न हिंदु प्रशासक : पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर

मल्हारराव हे इंदूरच्या होळकरांच्या सत्तेचे संस्थापक. मल्हाररावांच्या निधनानंतर त्यांची सून अहल्याबाई होळकर यांच्या हाती इंदूरच्या राज्यकारभाराची सूत्रे आली. अहल्याबाईंनी सुमारे २८ वर्षे राज्याचा कारभार समर्थपणे करून उत्तरेत मराठी सत्तेची प्रतिमा उंचावली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे दूरदृष्टीचे सैनिकी धोरण !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्सेलीसच्या ऐतिहासिक उडीचे हे १०६ वे वर्ष ! देशाला जुलमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी पदोपदी स्वत:च्या प्राणांची बाजी लावणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे नररत्नच.

विचारक्रांती आणि आचारक्रांती घडवणारे हिंदु राष्ट्राचे उद्गाते वीर सावरकर !

‘सावरकरांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला ।’ या काव्यातून सागराला उद्देशून त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. ते म्हणतात, ‘‘हे सागरा, मी अशा संकटात सापडलो आहे की, आता मी परत माझ्या मातृभूमीला परत जाईन किंवा नाही’, असे वाटते.

प.पू. पांडे महाराज यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला….’ या काव्यावर केलेले भाष्य !

‘सावरकरांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला ।’ या काव्यातून सागराला उद्देशून त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. ते म्हणतात, ‘‘हे सागरा, मी अशा संकटात सापडलो आहे की, आता मी परत माझ्या मातृभूमीला परत जाईन किंवा नाही’, असे वाटते.

मंगळुरु येथील देवी उपासक श्री. उदयकुमार यांच्याशी देवीच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले आणि हिंदु राष्ट्र यांच्याविषयी झालेला संवाद !

श्री. उदयकुमार हे मंगळुरु येथे रहाणारे असून ते देवीचे भक्त आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ते ध्यान-साधना करत आहेत. रेकी आणि योगनिद्रा यांमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य आहे. गत जन्मांविषयी सांगणे, हेसुद्धा त्यांचे वैशिष्ट्य आहे.

मनाली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी असलेले श्रीरामाचे कुलगुरु श्री वसिष्ठ ऋषी यांचे तपोस्थान !

ऋषी-मुनी सत्य सांगतात; म्हणून काळ त्यांच्या नावाला आणि शिकवणीला स्पर्श करू शकत नाही.

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांनी संगीताच्या माध्यमातून साधना यासंदर्भात सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे !

लहानपणापासूनच प.पू. आबा उपाध्ये यांना संगीताची आवड होती. साधारण वर्ष १९३१ च्या काळात हिज मास्टर्स व्हॉईस या लंडनच्या कंपनीने भारतात प्रवेश केला. या कंपनीची एजन्सी प.पू. आबांच्या मोठ्या भावाने घेतली होती.

धर्मसाम्राज्याचे संस्थापक जगद्गुरु आद्यशंकराचार्य

ख्रिस्तपूर्व ५०० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. अवघ्या ३२ वर्षांच्या अवतारकार्यात शंकराचार्यांनी मोठमोठ्या नगरांत आणि तीर्थक्षेत्री जाऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांच्या शिष्यांसह भारतभ्रमण केले अन् त्यांना अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली.

कमळाच्या देठांपासून कागदनिर्मिती करणारे राजा भोज !

प्राचीन इजिप्तमध्ये पपायरस नावाच्या झाडापासून कागद बनवत, हे शाळेत आवर्जून शिकवतात; पण कागदनिर्मितीचा खरा इतिहास वेगळाच आहे. मावळा म्हणजे प्राचीन भारतातील ‘मालव’ प्रांत. त्याची राजधानी म्हणजे धार किंवा धारानगरी.

एकमेवाद्वितीय महर्षि व्यास

व्यास शब्दाची व्युत्पत्ती आहे – विशदं करोति इति व्यासः । म्हणजे विषय विशद करतो तो व्यास. व्यासांची अनेक नावे प्रचलित आहेत. वर्णाने काळे म्हणून त्यांना कृष्ण म्हणत; तर द्वीपात (बेटावर) जन्मले म्हणून द्वैपायन म्हणत.