अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !

‘सूक्ष्म जगताचे अध्ययन आणि मार्गदर्शन करणे, हे सनातन संस्थेचे वैशिष्ट्य आहे. हे कार्य करता करता परब्रह्माशी एकरूप होण्याची शिकवण आहे. विश्व हिंदु परिषद प्रत्यक्ष जगात कार्य करणारी संघटना आहे, तर सनातन संस्थेचे कार्य परजगातील (सूक्ष्मातील) आहे’, असे गौरवोद्गारही अधिवक्ता आलोक कुमार यांनी सनातन संस्थेविषयी येथे काढले.

वृंदावनचे परम गोभक्त संत गोपेश कृष्णदास महाराज यांची गोव्यातील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

वृंदावनचे परम गोभक्त संत गोपेश कृष्णदासजी महाराज, प्रकाश दासजी महाराज आणि प्रकाश नारायणजी महाराज यांनी येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

राज्यस्तरीय काव्यसंमेलनात सनातन संस्थेचे मुंबईतील साधक रोहन पातेने यांचा ‘काव्यरत्न पुरस्कारा’ने सन्मान !

दादर येथील सांस्कृतिक सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या ‘राज्यस्तरीय त्रिवेणी काव्यसंमेलना’त सनातन संस्थेचे मुंबई येथील साधक श्री. रोहन रवींद्र पातेने यांचा ‘काव्यरत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

जय शंकर प्रतिष्ठान’चे पप्पाजी पुराणिक यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान !

कार्यक्रमात सद्गुरु स्वाती खाड्ये यांनी उपस्थितांना अमूल्य मार्गदर्शन करून शुभाशीर्वाद दिले. काही मुलांना त्यांच्या हस्ते हनुमानचालिसा पठण स्पर्धेची बक्षिसे देण्यात आली.

जैन मंदिरांना सिलिंडर उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरून वादंग निर्माण करणे चुकीचे ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

मंदिरांचे रक्षण करणे, हे राजाचे कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, पेशवे यांनी मंदिरांचे रक्षण आणि पुनर्निर्माण केले आहे.

हिंदूंनो, काळानुसार साधना म्हणून श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र यांचे प्रतिदिन पठण करा !

आपत्काळात स्वतःसह, कुटुंबीय, गाव आणि राष्ट्र यांचे रक्षण व्हावे, तसेच आगामी रामराज्यासाठी उपयुक्त असे रामभक्त निर्माण व्हावेत, या व्यापक उद्देशाने प्रतिदिन एकवेळा श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र अथवा हनुमानचालिसा म्हणावी.

चंद्रपूर येथे गायत्री परिवाराकडून सनातन संस्थेच्या साधिकांचा सत्कार

‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने ‘गायत्री परिवारा’च्या वतीने उल्लेखनीय धर्मकार्य केल्याविषयी येथील सनातनच्या साधिका सौ. मंगला दरवे आणि सौ. दीपाली सिंगाभट्टी यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासह नीतीमान आणि आदर्श व्यक्ती होण्याचा प्रयत्न करावा ! – पू. शिवाजी वटकर, सनातन संस्था

या वेळी त्यांनी गोष्टी सांगून प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधला. सर्वांनाच त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी.डी. कांबळे यांनी केले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांचा पुणे येथे ‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव २०२० ते २०२६’ कार्यक्रमात सन्मान !

‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव २०२० ते २०२६’ कार्यक्रमात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांतील योगदान अन् सेवाकार्य यांविषयी त्यांचा सन्मान करण्यात आला.

राज्यात विविध ठिकाणी हिंदु नववर्षानिमित्त शोभायात्रा !

वशेणी (जिल्हा रायगड) येथे पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा पार पडली ! ठाणे जिल्ह्यातील शोभायात्रांत हिंदूंचा उत्साह शिगेला ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागतयात्रेत सहभागी होऊन दिल्या ठाणेकरांना नववर्षाच्या शुभेच्छा !