श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
रामनाम संकीर्तनाचे स्वरूप : रामराज्यासाठी प्रार्थना : ५ मिनिटे, श्रीरामनामाचा जप : ५० मिनिटे, हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा : ५ मिनिटे
रामनाम संकीर्तनाचे स्वरूप : रामराज्यासाठी प्रार्थना : ५ मिनिटे, श्रीरामनामाचा जप : ५० मिनिटे, हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा : ५ मिनिटे
ठाणे, गिरगाव आणि विलेपार्ले येथे झालेल्या नववर्ष स्वागतयात्रांमध्ये रामसेतूची संकल्पना साकारत हातात प्रतिकात्मक शिळा घेऊन सनातन संस्थचे साधक सहभागी झाले होते.
२६.३.२०२६ या दिवशी श्रीरामनवमी आणि २.४.२०२६ या दिवशी हनुमान जयंती आहे. त्या निमित्ताने आपल्याला सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे.
येथील चित्तरंजन पार्कमधील ‘सी ब्लॉक पार्क’, ‘गोपाल वाटिका, तरुण एन्क्लेव्ह’ येथे रा.स्व. संघाच्या वतीने आयोजित ‘हिंदु परिषदे’त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले. याचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
एका पालकांनी सांगितले, मुलांना बालसंस्कारवर्गात सहभागी होण्यासाठी वेगळी आठवण करून देण्याची आवश्यकता भासत नाही. ती स्वतःहून उत्साहाने वर्गात उपस्थित रहातात.’पालकांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून माझ्या लक्षात आले, ‘बालसंस्कारवर्ग मुलांवर संस्कार करणे, त्यांचे चारित्र्य घडवणे आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती होणे’, यांसाठी अत्यंत प्रभावी ठरत आहेत.’
रामराज्य, म्हणजे असे राज्य जिथे आध्यात्मिक श्रद्धा सुशासनामध्ये परावर्तित होते. आजच्या काळातही भारतात आदर्श राजा, सात्त्विक प्रजा, सुशासन आणि सुरक्षा असलेले रामराज्य आणणे, हीच खरी कालानुसार धर्मसंस्थापना आहे.
महंमद अली जिना यांच्या ‘मुस्लिम लीग’प्रमाणे कार्यरत असलेल्या काँग्रेसने देहलीत नुकत्याच झालेल्या सनातन संस्थेच्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला मोदी सरकारने निधी दिल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दोषारोप केले आहेत.
सर्वत्रच्या विद्यार्थी-साधकांना सनातनच्या आश्रमांत रहाण्याची अमूल्य संधी ! भावी पिढीवर साधनेचा संस्कार करण्यासाठी साधक-पालकांनी सुटीत त्यांच्या पाल्यांना सनातनच्या आश्रमांत पाठवावे !
सनातनच्या साधिका श्रीमती शालिनी गोजे यांनी पू. (श्रीमती) अनिता बरारा यांना पुष्पहार घालून, तर सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.
‘फाल्गुन पौर्णिमा (३.३.२०२६, मंगळवार) या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण हे भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे. ग्रस्तोदित, म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल.