परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लिखाणावर समाजातील एका जात्यंध व्यक्तीने केलेली एकांगी टीका आणि तिचे खंडण
८.१.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ या सदरात ‘ब्राह्मणद्वेष्ट्यांनो, हे लक्षात घ्या’, या मथळ्याखाली एक चौकट प्रसिद्ध झाली होती. सामाजिक संकेतस्थळांवर या चौकटीतील लिखाणावर एकांगी टीका करणारा एक संदेश प्रसारित करण्यात येत होता.