हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !

‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !

स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी आयुर्वेदीय उपचार

स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी प्रतिदिन व्यायाम करावा, औषधांनी मर्दन (मालिश) करावे, योग्य आहार घ्यावा, तसेच औषधेही घ्यावीत. या सर्व स्तरांवर प्रयत्न केल्यास शरिरात साठलेला अनावश्यक मेद (चरबी) न्यून होतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी असे घडवले !

‘वर्ष १९८७ ते १९९० या कालावधीत प.पू. डॉक्टरांचे ३ – ४ अभ्यासवर्ग गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्या वेळी मी (श्री. प्रकाश जोशी) आणि श्री. गुरुनाथ बोरकर यांनी त्याचे आयोजन केले.

कर्नाटकातील मात्तूर या गावात चालतो संस्कृत भाषेतून संवाद

जिल्ह्यातील मात्तूर गावची भाषा संस्कृत असून या गावचे मूळ रहिवासी असलेले ३० प्राध्यापक बेंगळुरू, म्हैसूर आणि मंगळुरू येथील विद्यापिठांमध्ये संस्कृतचे अध्यापन करत आहेत. विशेष म्हणजे या गावात प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता आहे.

सनातनच्या आश्रमांमध्ये वर्ष २००६ पासून आतापर्यंत अनिष्ट शक्तींनी विविध माध्यमांतून केलेली आणि त्या करत असलेली सूक्ष्मातील अनेक आक्रमणे

धर्मप्रसाराचे कार्य हे एक प्रकारे देवासुर युद्धच असते. सनातनचे साधक धर्म आणि अध्यात्म यांचे कार्य ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून करत असल्यामुळे त्यांना अनिष्ट शक्तींकडून विरोधही मोठ्या प्रमाणात होत असतो.

सनातनच्या ध्वनीचित्रीकरण विभागाचे विस्तारलेले स्वरूप अन् त्याअंतर्गत हाताळले जाणारे विविध विषय

ध्वनीचित्र-चकत्यांच्या माध्यमातून घरोघरी धर्मज्ञानाचा दीप लावणे, हे समष्टी ध्येय, तर अंतःकरण भक्तीभावाने प्रकाशमय करणे हे ध्वनीचित्रीकरण सेवेतील साधकांचे व्यष्टी स्तरावरील ध्येय !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून बालपणीही प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याची अनुभूती

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे अवतारी देहातूनही बालपणीपासूनच चैतन्याचे प्रक्षेपण होत असते. अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना, तसेच सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणार्‍यांना ते चैतन्य जाणवते.

शीघ्र गतीने अध्यात्मप्रसार होण्यास्तव प.पू. डॉक्टरांनी केलेली ध्वनीचित्रीकरण सेवेची निर्मिती आणि त्यातून साधकांची साधना व्हावी, यासाठी विविध माध्यमांतून दिलेली शिकवण !

दूरचित्रवाहिन्या आणि संगणकीय तंत्रज्ञान भारतात वेगाने येऊ लागले आहे, हे प.पू. डॉक्टरांच्या दृष्टोत्पत्तीस होतेच. या दृक्-श्राव्य माध्यमांचा जनमानसावरील पगडा वाढत होता. या माध्यमांद्वारे प्रसार केल्यास सर्वसामान्य व्यक्तीला कोणतेही सूत्र आकलन होण्यास आणि मनाची पकड घेण्यास सोपे जाते.

देवतांच्या मूर्तीची उंची शास्त्रानुसारच हवी !

९ ते १२ इंच यापेक्षा अधिक उंचीची देवतांची मूर्ती घरातील पूजेसाठी असू नये. दैवतशास्त्राच्या संकेताप्रमाणे यापेक्षा अधिक आकाराच्या मूर्ती या स्वतंत्र मंदिरात स्थापन कराव्यात, असे शास्त्र सांगते.

बद्रीनाथमध्ये उगवणार्‍या बद्री तुळशीमध्ये प्रदूषणाशी लढण्याची अद्भुत क्षमता !

शास्त्रज्ञांनी बद्रीनाथ भागात आढळून येणार्‍या बद्री तुळशीवर संशोधन केले असता त्यांना या तुळशीत जलवायू परिवर्तनाशी लढण्याची अद्भुत क्षमता असल्याचे आढळून आले आहे.