मृत्यूसारख्या दुःखदायक प्रसंगांतही स्थिर राहून साधना आणि अध्यात्मप्रसार यांसाठी तळमळीने प्रयत्न करणारे सनातनचे साधक !

‘साधना केल्याने साधकांच्या जीवनात आमूलाग्र पालट घडतात. घरात मृत्यूसारखी वाईट घटना घडूनही साधक त्याप्रसंगी स्थिर राहून साधना आणि अध्यात्मप्रसार यांसाठी तळमळीने प्रयत्न करतात.

साधकांचे मन ओळखून त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे नाशिक येथील पू. महेंद्र क्षत्रीय (वय ६४ वर्षे) !

फाल्गुन कृष्ण पक्ष अष्टमी (२१.३.२०१७) या दिवशी नाशिक येथील पू. महेंद्र क्षत्रीय यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलींना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

हम्पी (कर्नाटक) येथील प्रसिद्ध चित्रकार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांची रामनाथी येथील सनातन आश्रमास सहकुटुंब भेट !

माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत अशी संस्था आणि सेवाभावी साधक मी कुठेही पाहिले नाहीत. यापुढेही मला कुठे हे पहायला मिळेल, असे वाटत नाही, असे उद्गार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांनी आश्रम पहातांना काढले.

गुढीपाडव्याच्या दिवशी सत्य संकल्प करून तो प्रत्यक्षात यावा; म्हणून कृतीशील भक्तीसाठी मूर्तस्वरूप अशा गुढीची मुहूर्तमेढ आनंदाने करा !

आमचे प्रत्येक पाऊल हे आजपासून प्रगतीपथावर, जीवनसमृद्धीसाठी पडावे; म्हणून आजच्या दिवशी आमच्या जीवनाला फलदायी होईल, असा शुभ संकल्प करावयाचा.

सनातन संस्थेने राबवलेल्या ‘प्रगत स्वसंरक्षण प्रशिक्षण’ उपक्रमाचा अन्वेषण यंत्रणांनी केलेला विपर्यास आणि वास्तव !

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणांच्या निमित्ताने अन्वेषण यंत्रणांनी सनातनच्या साधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे.

पाणी हे जागतिक युद्धाचे कारण ?

आणखी पुढील ३० वर्षांत पाण्याची उपलब्धता इतकी न्यून होईल की, १/३ लोकसंख्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याने त्रासलेली (हवालदिल) असेल.

श्राद्धाचा प्राचीन ग्रंथांमधील संदर्भ

‘मृत तिथीच्या श्राद्धाव्यतिरिक्त कितीही मौल्यवान पदार्थ असले, तरी पितर ते ग्रहण करू शकत नाहीत. विना मंत्राने दिलेले अन्नोदक पितरांना मिळत नाही.’ (स्कंद पुराण, माहेश्‍वरी खंड, कुमारिका खंड, अध्याय ३५/३६)