गुरुपौर्णिमा निमित्त संत संदेश !
या भीषण युद्धकाळात केवळ स्वतःचा विचार न करता, समाजातील सात्त्विक हिंदूंचे (जिवांचे) रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा कठीण परिस्थितीत सात्त्विक हिंदूंच्या (जिवांच्या) जीवितरक्षणासाठी प्राणरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे, हीच या काळातील खरी समष्टी साधना ठरणार आहे.’