परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे झालेले त्रासदायक पालट
‘वातावरणातील वाईट शक्ती सनातनच्या साधकांना त्रास का देतात ?’, असा प्रश्न काही जणांना पडेल. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
‘वातावरणातील वाईट शक्ती सनातनच्या साधकांना त्रास का देतात ?’, असा प्रश्न काही जणांना पडेल. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
नैमिषारण्य उत्तरप्रदेश राज्याची राजधानी लक्ष्मणपुरी (लखनऊ) पासून ९० कि.मी. अंतरावर असलेल्या सीतापूर जिल्ह्यात आहे. ते गंगानदीची उपनदी असलेल्या गोमती नदीच्या डाव्या तिरावर आहे.
एके दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील हस्तप्रक्षालन पात्राच्या (बेसिनच्या) ठिकाणी एक फुलपाखरू येऊन बसले होते. ते फुलपाखरू ३ दिवस तसेच बसून होते.
‘पृथ्वीवरील सात्त्विकता नष्ट करणे आणि दुष्प्रवृत्तींच्या माध्यमातून भूतलावर आसुरी राज्याची स्थापना करणे’, हे सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचे ध्येय असते आणि त्यासाठी त्या प्रयत्न करत असतात.
सांगली येथील संत प.पू. गुरुनाथ कोटणीस महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव ह.भ.प. संजय कोटणीस, कनिष्ठ चिरंजीव श्री. धनंजय कोटणीस आणि कुटुंबीय यांनी ४ मे २०१९ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
गुरुदेवांचे नाव घेतले, तरी त्यांच्या डोळ्यांतून पाणी येते. गुरुदेवांची प्रकृती ठीक नसतांना आजी त्यांच्यासाठी जप करायच्या. आजी प्रतिदिन गुरुदेवांसाठी प्रार्थना करतात.
६ मे या दिवशी सोलापूर येथील सुशील रसिक सभागृहात झालेल्या भावसोहळ्यात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी नगरकरआजी संत झाल्याची आनंदवार्ता दिली.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ५ ठिकाणी ‘साधना’ या विषयावर विषयक प्रवचने घेण्यात आली.
गुजरात येथील स्वामीनारायण संप्रदायाचे गुरु स्वामी गोपालानंद सारंगपूर गावात आले असता त्यांना समजले, ‘अनेक वर्षे त्या भागात पाऊस न पडल्याने सगळे ओस पडले आहे.’ त्या वेळी त्यांनी हनुमंताला प्रार्थना केली आणि ईश्वरी प्रेरणेने त्या ठिकाणी हनुमंताची स्थापना केली.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक संशोधनाचा परिचय करून देण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी अध्यात्मात रुची असणार्या वैज्ञानिकांची भेट घेत असतात.