Rest in peace (RIP) चा खरा अर्थ जाणून घ्या !

हिंदु धर्मात मृत व्यक्तीला गाडत नाहीत, तर जाळतात. या जन्मातून जाळून आत्मा मुक्त करतात पुनर्जन्मासाठी ! हिंदू त्याला RIP कसे म्हणतील ?

ओतूर (पुणे) येथील श्री कपर्दिकेश्‍वर मंदिराच्या यात्रेतील वैशिष्ट्य

श्री बाबाजी चैतन्य महाराज हे वर्ष १५७१ मध्ये या श्री कपर्दिकेश्वर मंदिराच्या सान्निध्यात समाधिस्त झाले. दोन्ही मंदिरे गावाबाहेर असून निसर्गरम्य आहेत.

शत्रूनाश, भौतिक प्रगती आणि मोक्ष यांची प्राप्ती होण्यासाठी पूरक असलेले कांचीपुरम् (तमिळनाडू) येथील श्री अत्तिवरद पेरूमल स्वामी !

‘कांचीपुरम् ही सप्त मोक्षपु-यांपैकी एक पुरी ! तमिळनाडूतील कांचीपुर हे देवळांचे माहेरघर आहे; कारण शिवशक्ती आणि विष्णु यांच्यासह इतर देवतांची येथे १००८ देवळे आहेत.

सनातन संस्थेतर्फे तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रबोधन

नवे-पारगाव-वारणानगर (जिल्हा कोल्हापूर)  येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी ‘गणेशोत्सव आदर्श आणि वास्तव’ याविषयी प्रबोधन करण्यात आले. सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी हे प्रबोधन केले.

जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाची विविध गुणवैशिष्ट्ये !

भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या इंद्रियकर्मांचा परम निर्देशक (मार्गदर्शक) आहे. त्यामुळे त्याला ‘हृषिकेश’ असे संबोधले जाते. ‘हृषीक’ म्हणजे इंद्रिये. त्यांचा ईश, तो हृषिकेश.

परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत आणि त्यांनी हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जाणारच आहे ! – जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश

जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश त्यांच्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच सर्व कार्य होत आहे. तेच सर्वांचे प्रेरणास्रोत आहेत. आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत.

साधकांना ज्ञान देण्याची तळमळ असलेले जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश !

डॉ. स्वामी कोणत्याही विषयावर लगेच कविता लिहू आणि गाऊ शकतात. त्यांनी आश्रमात असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या विषयांवर कविता रचल्या आणि गाऊन दाखवल्या.

सनातन संस्थेच्या वतीने बेळगांव येथे पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी

बेळगाव येथील जुना पी.बी. रस्त्यावरील श्री रेणुका मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली.

सनातन संस्थेच्या आश्रमात भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाचे खर्‍या अर्थाने आचरण केले जाते ! – जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्य प्रकाश

सनातनच्या आश्रमातील साधकांचा साधनेचा भाग पाहून डॉ. स्वामीजी यांनी देहली येथील एका संप्रदायाच्या १० ते १५ सहस्र भक्तांंसाठीच्या नियोजित कार्यक्रमाला जाण्याचे रहित केले .