चेन्नईत विश्‍व वारकरी संस्थान द्वारा आयोजित संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या ७५० व्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन सनातन संस्थेच्या श्रीचित्‌‌शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांच्या हस्ते !

सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या मंगलहस्ते उद्घाटन ! तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांचीही उपस्थिती !

सतत गुरुसेवेचा ध्यास असणार्‍या रत्नागिरी येथील सौ. अंजली हनुमंत करंबेळकर (वय ६८ वर्षे) सनातन संस्थेच्या १३३ व्या (समष्टी) संतपदी विराजमान !

व्यष्टी आणि समष्टी साधना परिपूर्ण करणार्‍या, तसेच सतत गुरुसेवेचा ध्यास असणार्‍या सौ. अंजली हनुमंत करंबेळकर (वय ६८ वर्षे) या सनातन संस्थेच्या १३३ व्या (समष्टी) संतपदी विराजमान झाल्या आहेत, अशी आनंदवार्ता सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी दिली.

मी, माझे कुटुंब एवढेच संकुचित न रहाता राष्ट्र-धर्म यांच्यासाठी प्रत्येकाने १ घंटा वेळ देणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आज भारतामध्ये पंधरा लाख हिंदू धर्मांतर करत आहेत. साडेचार लाख मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. काही ठिकाणी मंदिरामध्ये जुगार खेळणे यासारखे गैरप्रकार होत असतात.

हिंदूंनी संघटित होण्यासमवेत राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आज धर्म धोक्यात आहे आणि जेव्हा धर्म धोक्यात असतो, तेव्हा आपणही धोक्यात असतो. अशा वेळी प्रत्येकाच्या वेळेचा त्याग पुष्कळ महत्त्वाचा ठरतो.

सनातन संस्थेच्या वतीने सांगली येथील अपंग मुलांसाठी रक्षाबंधन सण साजरा !

सांगली येथील वारणाली वसाहतीमधील ‘अपंग सेवा केंद्रा’तील मुलांसाठी सनातन संस्थेच्या वतीने राखी पौर्णिमेनिमित्त ९ ऑगस्ट या दिवशी राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

ग्रंथप्रदर्शनावर येणार्‍या जिज्ञासूंना हवा असलेला ग्रंथ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा !

‘सनातन शॉप’, या संकेतस्थळावर सनातनचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या भाषांतील ग्रंथ उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरून जिज्ञासूंना ग्रंथ घरपोच मिळण्यासाठी मागणी करता येईल…

प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांची मिरज येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

श्रीराम सेनेचे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांनी १० ऑगस्ट या दिवशी ब्राह्मणपुरी (मिरज) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

हिंदुद्वेषी पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेला ‘आतंकवादी’ संबोधले !

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सारवासारव करत ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयी बोललो होतो’, असे अश्लाघ्य विधान केले होते.

पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर कराव्यात !

सनातन संस्था गेली २५ वर्षे अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे. या कालावधीत साधक, वाचक, हितचिंतक यांचा परस्पर परिचय होऊन ते अध्यात्म अन् साधना यांसह वैयक्तिक स्तरावर काही व्यवहार करत असल्यासे निदर्शनास आले आहे…