अहिल्यानगर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या ‘मंदिर न्यास जिल्हा अधिवेशन’ मध्ये सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव सहभागी !
मंदिर हे आपले ऊर्जा स्रोत आहेत. मंदिराच्या माध्यमातून समाजात सात्त्विकता निर्माण होते आणि ती सात्त्विकता आपल्याला व्यसनापासून दूर नेते. सध्या समाजात आपण पहातो तरुण पिढीला धर्माचे मार्गदर्शन राहिले नाही, हे मार्गदर्शन फक्त मंदिरातच मिळू शकते.