आध्यात्मिकदृष्ट्या भारत विश्वगुरु पदावर असतांना तो धार्मिकदृष्ट्या रसातळाला जाण्यामागील कारणमीमांसा
सूर्यप्रकाश पृथ्वीवर येतांना त्यामध्ये ढग आल्यास पृथ्वीवरील त्या भागात काळोख पसरतो, त्याप्रमाणे धर्मसूर्य आणि भारत यांमध्ये मायेचे आवरण आले आहे.
सूर्यप्रकाश पृथ्वीवर येतांना त्यामध्ये ढग आल्यास पृथ्वीवरील त्या भागात काळोख पसरतो, त्याप्रमाणे धर्मसूर्य आणि भारत यांमध्ये मायेचे आवरण आले आहे.
परमेश्वराचा वाचक असणारा ॐ हे एक सात्त्विक चिन्ह आहे. यातून वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. लादीवर उमटलेल्या ॐ भोवती बनलेली पांढरट वलये ही या ॐमधून प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे बनली आहेत.
आश्रमातील साधक व्यष्टी साधनेअंतर्गत राबवत असलेली स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया यांविषयी सौ. नंदिनी बोंडाळे अत्यंत प्रभावित झाल्या आणि हे प्रयत्न स्वतः करण्याच्या दृष्टीने त्यांनी आश्रमात चालणार्या स्वभावदोष अन् अहं निर्मूलन सत्संगात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली.
श्री. अमोल यांना वेदना होत असल्याने ते सकाळी १० वाजेपर्यंत पुष्कळ अस्थिर होते. आरंभी त्यांचा नामजप होत नव्हता; पण याही स्थितीत त्यांना स्वत:ला काय होत आहे ?, हे रुग्णालयामध्ये नेईपर्यंत कळत होते. पाऊण घंट्यानंतर ते नामजप करू लागले
अंबाई नगर येथे १९ जानेवारीला सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मकरसंक्रात आणि धर्माचरण, तसेच कुलदेव आणि दत्त यांच्या नामाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.
सनातनचे आश्रम म्हणजे सर्वस्वाचा त्याग करून तन, मन आणि धन अर्पण करणार्या जिवांची वास्तू ! येथे रहाणारे साधक स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी आलेले अन् जीवनातील एकेक क्षण याचकभावाने जगणारे असतात.
प्राप्त झालेल्या नोंदींनुसार राजा सरफोजी ‘धन्वंतरी महल’ नावाचे डोळ्यांचे चिकित्सालय चालवत होते. राजा सरफोजी यांना नेत्ररोगांचा विशेषज्ञ म्हणून लोक ओळखत असत. एक इंग्रजी वैद्य मैक्बीन हे त्यांचे सहकारी म्हणून काम पहात होते.
रात्रीच्या वेळी आकाश, झाडे आणि डोंगर यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या रंगात थोडा पालट झाल्याचे आणि त्यांचा तेजस्वीपणा वाढल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लक्षात आलेे. हे पालट का आणि कसे होतात ?, हे जाणण्यासाठी डोळ्यांना दिसलेली ही वैशिष्ट्यपूर्ण घटना छायाचित्रकात (कॅमेरात) टिपण्याचा या चाचणीचा उद्देश होता.
उडुपी (कर्नाटक) येथे लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प.पू. शांताराम भंडारकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. छवी जोशी हे १५ वर्षांपासून पखवाजवादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत. त्यांनी पखवाजाचे प्रारंभिक शिक्षण पं. बद्रीनारायण मृदंगाचार्य यांच्याकडून घेतले. आजपर्यंत त्यांनी जवाहर कला केंद्राच्या माध्यमातून अनेक नामवंत कलाकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले असून अनेक कलाकारांना पखवाजाची साथही केली आहे.