देवी महाकालीच्या आशीर्वादाने संस्कृतमध्ये अतुलनीय काव्यरचना करणारे महाकवी कालिदास !
कालिदास हे प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी होते. ‘मेघदूत’, ‘रघुवंशम्’, ‘कुमारसंभवम्’ आदि संस्कृत महाकाव्यांचा कर्ता म्हणून ते सुपरिचित आहेत.
कालिदास हे प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी होते. ‘मेघदूत’, ‘रघुवंशम्’, ‘कुमारसंभवम्’ आदि संस्कृत महाकाव्यांचा कर्ता म्हणून ते सुपरिचित आहेत.
प.प. श्री. टेंब्येस्वामी महाराज हे संन्यासधर्माचे आदर्श आचार्य होत ! प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभुच त्यांच्या रूपाने अवतरले आणि त्यांनी श्रीदत्त संप्रदायाची संपूर्ण घडी नीट बसवली. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर या दत्तस्थानांवर आचारसंहिता घालून दिली आणि चालू असलेल्या उपासनेला योग्य दिशा अन् अधिष्ठान प्राप्त करून दिले.
सूचनासत्राचे वेळापत्रक कसे असावे, त्यातील प्रत्येक कृतीला किती वेळ द्यावा याची माहिती या लेखात वाचता येर्इल.
मला सनातनचे संत आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे (पू. काका) यांच्यावर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करण्याची सेवा मिळाली. त्यापूर्वीची माझ्या मनाची स्थिती, पू. काकांवर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करतांना स्वतःला झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
सनातन सांगत असलेल्या साधनेतही वर्तमानकाळात रहाणे, मनमोकळेपणा, सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आदी सूत्रे समाविष्ट आहेत. मुळात आपले स्वभावदोष आणि अहं यांमुळे जीवनातील दैनंदिन प्रसंगांत मन सातत्याने अयोग्य प्रतिसाद देत राहिल्याने मनाची ऊर्जा न्यून होत जाते.
उतारवयातही पू. आजींमध्ये सेवेची पुष्कळ तळमळ आहे. एखाद्या इमारतीच्या ४५ पायर्या चढूनही अध्यात्मप्रसार करण्याचा त्यांचा उत्साह असतो.
संत ब्राह्मतेजाचे प्रतीक असतात. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी क्षात्रतेजाची साधना करणार्या धर्माभिमान्यांना ब्राह्मतेज प्रदान करणार्या संतांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
‘विचार’ या शब्दाची फोड ‘वि’ म्हणजे विचरण आणि ‘चार’ म्हणजे चार देह अशी होते. चारही देहांत वेगवेगळे विचरण करतात, तेे विचार. साधनेमुळे एकेका देहाची शुद्धी चालू होते. मनोलय, बुद्धीलय झाल्यानंतर चारही देहांतील विचरण करणारे विचार एकच असतात.
माध्यमिक शाळांच्या स्तरावर संस्कृतचे शिक्षण विशेष विषय म्हणून स्वीकारणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या प्राचीन संस्कृतीविषयी, आपल्या पूर्वजांच्या साहित्याविषयी जिज्ञासा निर्माण होईल.
मला पुष्कळ आनंद होत आहे. मी परमात्म्याला प्रार्थना करते, ‘परम पूजनीय गुरुदेवजी डॉ. जयंत आठवले यांच्या मनात ज्या प्रकारे ‘भारत हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, असे विचार आले आहेत, त्या प्रकारचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात यावेत.’