१.भारत धार्मिकतेच्या दृष्टीने रसातळाला जाण्यामागील कारणे आणि त्यांचे प्रमाण
२. भारतावरील अधर्माचे ढग दूर झाल्यास
भारत आणि जगातील अन्य देश येथे धर्मसूर्य नांदू लागेल !
‘सूर्यप्रकाश पृथ्वीवर येतांना त्यामध्ये ढग आल्यास पृथ्वीवरील त्या भागात काळोख पसरतो, त्याप्रमाणे धर्मसूर्य आणि भारत यांमध्ये मायेचे आवरण आले आहे. त्याचा परिणामस्वरूप भारतासमवेत जगातील अन्य देशात अधर्मरूपी काळोख पसरला आहे. भारतावरील अधर्माचे ढग दूर होतील, तेव्हा भारत आणि ओघानेच जगातील अन्य देशांत धर्मसूर्य नांदू लागेल.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०१७)

ऋग्वेदातील ऋचांचे (श्लोकांचे) खोटे अर्थ लावून ‘वेद’ आणि ‘बायबल’ यांची शिकवण एकसमान असल्याचे भासविणारे धूर्त...
पुरोगामी पत्रकार विनोद दुआ यांनी हिंदु धर्मशास्त्रातील मंत्रांच्या शक्तीच्या संदर्भात केलेला अपप्रचार आणि त्याचे खंडण
धर्मशिक्षणाचा अभाव : स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी पुरुषांनी साजरी केली वटपौर्णिमा
हिंदु धर्मात स्वर्गाच्याही पुढच्या लोकांत जाण्याची संधी असून ती व्यक्तीच्या कर्मफलन्यायावर अवलंबून असणे
नास्तिकांचे धर्मश्रद्धांवर आघात करण्याचे षड्यंत्र !
हिंदु धर्मात मांसभक्षण करण्याला मान्यता दिली आहे, असे मानणे अयोग्य !