महामारी रोखण्यासाठी ‘महायंत्रां’च्या वापरावर बंदी घातली पाहिजे ! – पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चनलानंद सरस्वती

कोरोनासारखी महामारी येण्याचे एक कारण म्हणजे ‘महायंत्रां’चा (म्हणजे अणूबॉम्ब, विनाशासाठी जैविक जंतूंची निर्मिती, कारखान्यांमधील प्रदूषण करणारी मानवनिर्मित यंंत्रे) अयोग्य वापर होय.

ज्येष्ठ नागरिक होणार्‍यांसाठी पन्नाशी ओलांडतांना…

‘साधारणतः वयाच्या पन्नाशीनंतर माणसाच्या आरोग्याच्या समस्यांना वाचा फुटायला आरंभ होतो. आयुष्याचा आतापर्यंतचा प्रवास जोम, शक्ती आणि उत्साह अशा काहीशा आनंदी मार्गाने झालेला असतो.

‘आयुर्गोवा कोविड-१९’ हे अ‍ॅप कार्यान्वित केल्याविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून अभिनंदन !

आपण जनतहितासाठी तत्परतेने केलेली कृती वाखाणण्याजोगी आहे’, अशा शब्दांत सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमपरिसरात समाजकंटकांकडून मद्याच्या बाटल्या फेकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न !

शनिवार, ११ एप्रिलच्या रात्री १० वाजता येथील सनातन आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही समाजकंटकांनी मद्याच्या बाटल्या फेकल्या.

पहारा देणार्‍या पोलिसांना ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्याकडून चहा आणि अल्पोपहार

दळणवळण बंदीच्या काळात गोव्यातील फार्मागुडी आणि वारखंडे (फोंडा) येथे पहारा देणार्‍या पोलिसांना ‘सनातन संस्थे’चे साधक आणि ‘हिंदु जनजागृती समिती’चे कार्यकर्ते यांनी चहा अन् अल्पोपहार दिला.

वारांचा क्रम ‘सोमवार ते रविवार’ असा का आहे ?

‘वार हा शब्द ‘होरा’ या शब्दापासून झाला आहे. होरा म्हणजे ‘अहोरात्र.’ याचा अर्थ ‘सूर्योदयापासून दुस-या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत’, असा आहे. होरा म्हणजे घंटा.

अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

‘२६.४.२०२० या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे अनेक जण या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.

पोर्तुगिजांना सळो कि पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज !

छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने पोर्तुगिजांना ‘सळो कि पळो’ केेले, त्यांचे ते धारिष्ट्य आणि ती बेदरकार वृत्ती पोर्तुगीज पहात राहिले. त्यांच्यावर आक्रमण करण्याचे भानही त्यांना राहिले नाही. संभाजी महाराज युद्धात उतरलेेले पहाताच व्हॉईसरॉयने हे युद्ध आपणाला महाग पडणार, याची खूणगाठ मनाशी बांधली.

प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय गांभीर्याने करा !

‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय होतील, असे साधकांनी पहावे.

सर्व साधकांनी प्रतिदिन स्वतःसमवेत ‘रक्षायंत्र’ बाळगावे !

‘सध्या आपत्काळाची तीव्रता अधिक असल्याने साधकांवर स्थुलातून आणि सूक्ष्मातून आक्रमणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व साधकांनी प्रतिदिन स्वतःसमवेत ‘रक्षायंत्र’ बाळगावे.’