महामारी रोखण्यासाठी ‘महायंत्रां’च्या वापरावर बंदी घातली पाहिजे ! – पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चनलानंद सरस्वती
कोरोनासारखी महामारी येण्याचे एक कारण म्हणजे ‘महायंत्रां’चा (म्हणजे अणूबॉम्ब, विनाशासाठी जैविक जंतूंची निर्मिती, कारखान्यांमधील प्रदूषण करणारी मानवनिर्मित यंंत्रे) अयोग्य वापर होय.