सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत ! – शिवाजीराव मोहिते, संपादक, ‘सी’ न्यूज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी देण्यात आमचाही वाटा आहे, याचा आम्हाला आनंदच आहे, असे मत ‘सी’ न्यूजचे संपादक श्री. शिवाजीराव मोहिते यांनी व्यक्त केले.

देवाची कृपादृष्टी राहावी आणि स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण व्हावे, यांसाठी प्रतिदिन करायच्या काही कृती !

देवपूजेमुळे आपली सात्त्विकता वाढते, आपल्या मनात भक्तीभावाचे केंद्र निर्माण होते, आपल्यावर देवतेची कृपादृष्टी होते आणि घरातील वातावरण सात्त्विक अन् प्रसन्न बनते. जो देवाला प्रतिदिन भक्तीभावाने पूजतो, तो देवाला प्रिय होतो.

हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना आमचे सदैव सहकार्य राहील ! – प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी

हिंदु धर्मियांची स्थिती गंभीर आहे, आमच्या श्रीमंत हिंदूंच्या आणि भोळ्याभाबड्या मुली ‘लव्ह जिहाद’ला सर्वाधिक बळी पडत आहेत. सर्वत्र देवतांचे विडंबन होत आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना आमचे सदैव सहकार्य राहील. आम्ही श्री स्वामीनारायण भगवान यांची भक्ती करणारे असलो, तरी प्रथम हिंदु आहोत आणि मग भगवान श्री स्वामीनारायणांचे भक्त आहोत. एक हिंदु म्हणून आम्हाला हिंदु धर्म रक्षणाचे कार्य केलेच पाहिजे, असे प्रतिपादन हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी यांनी येथे केले.

सदनिका (फ्लॅट) खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी ?

आपल्याला सदनिका खरेदी करतांना करायचे करार, कागदपत्रांची पडताळणी, बांधकामाचा दर्जा, सोयी-सुविधा इत्यादींविषयी बारकावे ठाऊक नसल्याने त्यात आपली फसवणूक होण्याचीही दाट शक्यता असते. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, ते या लेखातून जाणून घेऊया.

‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करतांना आणि केल्यानंतर आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘ॐ नमः शिवाय ।’ या नामजपामुळे मनाला शांती वाटून सभोवताली एक पोकळी असल्याचे जाणवणे आणि स्वतःही पोकळी असून शिवच सर्व करत असल्याची अनुभूती येणे

मोक्षपुरी हरिद्वार : स्थानमहात्म्य !

हिंदु एकतेचे असीम दर्शन घडवत प्रत्येक १२ वर्षांनी भरणारा कुंभमेळा विश्वातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव आहे. सूर्य मेष राशीत आणि गुरु ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केल्यावर हरिद्वार येथे कुंभपर्व आयोजित होतो. गंगास्नान, साधना, दानधर्म, पितृतर्पण, श्राद्धविधी, संतदर्शन, धर्मचर्चा यांसारख्या धार्मिक कृतींसाठी कोट्यवधी हिंदू कुंभमेळ्याला येतात.

कुंकू किंवा गंध लावण्याच्या काही पद्धती अन् त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

‘बहुतांश हिंदु स्त्रिया आणि काही पुरुष कपाळाला कुंकू किंवा गंध लावतात. त्यांची पद्धती प्रांताप्रमाणे किंवा संप्रदायाप्रमाणे निरनिराळी आहे. स्त्रियांनी आणि काही पुरुषांनी कपाळाला कुंकू किंवा गंध लावण्याचे आध्यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

मनुष्याची विविध कुकर्मे आणि त्यानुसार त्याला होणार्‍या नरकयातना (श्रीमद्भागवत्)

शुकदेव गोस्वामी महाराज परिक्षिताला सांगतात, हे राजा, हे जग ३ प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. त्यामुळे त्यांना ३ वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम भोगावे लागतात. चांगली कृत्ये करून माणसे स्वर्गीय जीवनात आनंदी रहातात. वाईट कृत्यांमुळे आणि अज्ञानामुळे त्याला वेगवेगळ्या नरकयातना भोगाव्या लागतात.

विनामूल्य; पण बहुमूल्य आयुर्वेदीय औषधे : काटेसावरीची फुले आणि मक्याच्या कणसांतील केस

पुणे येथे श्री. अरविंद जोशी नावाचे विविध भारतीय उपचारपद्धतींचा अभ्यास करणारे एक सद्गृहस्थ आहेत. त्यांनी त्यांच्या संशोधक वृत्तीने या फुलांचे औषधी गुणधर्म शोधून त्यांचा अनेकांना लाभ करून दिला आहे. या फुलांपासून लाभ झाल्याची अनेक उदाहरणे त्यांच्याकडे आहेत. त्यांचा एक लेख वाचून मी काही रुग्णांना ही फुले दिली, तर त्यांनाही पुष्कळ लाभ झाल्याचे लक्षात आले.

कुटुंबातील व्यक्ती कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असतांना श्री. अतुल देव यांना नामजप आणि गुरुकृपा यासंदर्भात आलेल्या अनुभूती

‘साधकांमध्ये साधनेचे गांभीर्य टिकून रहावे, यासाठी संत सातत्याने जाणीव करून देत असतात. ‘काळ ‘आ’ वासून पुढे उभा आहे आणि प्रारब्धाचे डोंगर शिरावर आहेत’, या संतवचनाची प्रचीती कोरोना महामारीच्या रूपात आलेल्या आपत्काळात मला काही प्रमाणात अनुभवता आली. याविषयी मागील २ मासांच्या कालावधीत आलेले अनुभव येथे दिले आहेत.