आध्यात्मिक सोपी कोडी : भाग २

आध्यात्मिक सोपी कोडी (उत्तरांसह) या सदरात चांगले जाणवणे आणि त्रास जाणवणे यांत बराच भेद असलेली कोडी दिली आहेत. येथे चांगले जाणवणे आणि त्रासदायक जाणवणे यांची तुलना न करता चांगले जाणवणे आणि थोडेसे अधिक चांगले जाणवणे, यांची तुलना करण्याचे प्रयोग दिले आहेत.

आध्यात्मिक सोपी कोडी – भाग १

आपण ज्या वेळी जीवनात येणार्‍या अडचणी, सुख-दुःख यांच्या उत्तरांचा शोध घेऊ लागतो, त्या वेळी लक्षात येते की, या सर्वांचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे साधना ! साधना केल्यावरच कोणत्याही अडचणीमागील कोडे सहज सोडवता येते. ‘प्रहेलिका’ या कलेच्या माध्यमातून हे शिकायला मिळते.

बगलामुखी-ब्रह्मास्त्र याग’ आणि ‘महागणपति होम’ या विधींच्या वेळी देवतांना समर्पित केलेल्या श्रीफळाची (नारळाची) आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

हिंदु धर्मातील पूजाविधी आणि त्यात वापरण्यात येणार्‍या विविध घटकांची (उदा. हळद-कुंकू, अक्षता, सुपारी, पुष्प-पत्री, फळे) आपल्या ऋषिमुनींनी विचारपूर्वक योजना करून ठेवली आहे. हिंदु धर्मातील प्रत्येक धार्मिक विधी हा शास्त्रशुद्ध ‘अध्यात्मशास्त्रीय प्रयोग’च आहे.

विविध आध्यात्मिक गुणांनी युक्त असलेल्या आणि ‘ज्यांच्याकडून सर्वांनीच शिकावे’, असा चैतन्याचा स्रोत असलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या सगळ्यांना शिकण्याचा एक स्रोत आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात सहजता आहे. त्या स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचे वेगळे अस्तित्व जपत नाहीत. त्या सहजतेने सगळ्यांमध्ये मिसळून जातात.

साधकांना आपलेसे करून त्यांच्यासमोर परिपूर्ण सेवेचा आदर्श ठेवणारे सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब !

‘पू. काकांसमवेत सेवा करतांना त्यांच्यातील भावामुळे बर्‍याचदा आपलीही भावावस्था टिकून रहाते. पू. काकांनी सांगितलेल्या प्रार्थनेमुळे भावजागृती होते. पू. काका प्रार्थना करतांना प्रत्यक्ष प.पू. गुुरुमाऊली समोर असल्याची अनुभूती येते.

सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या सौ. अंजली गाडगीळ यांच्याविषयी त्यांचे पती पू. डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी काढलेले गौरवोद्गार !

सद्गुरु (सौ.) अंजली यांच्याविषयी सांगायचे म्हणजे त्यांच्या अस्तित्वाने कार्य होत आहे. त्यांना महर्षि दैवी प्रवास करायला सांगतात. सनातन धर्म राज्यासाठी त्यांच्याद्वारे देवतांचा आशीर्वाद मिळवून घेतात. त्यांच्यामुळे सनातन संस्थेला सर्व आशीर्वाद मिळतात आणि आपले कार्य आणखीन सुलभ होते.

सूक्ष्मातील कळण्याच्या संदर्भातील विविध घटक

आध्यात्मिक पातळी वाढत जाईल, तशी व्यक्तीची सूक्ष्मातील उत्तरे कळण्याची क्षमता वाढत जाते. त्यामुळे सूक्ष्मातील उत्तरे मिळण्यामध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी पातळीनुसार वरिष्ठ स्तरावरील वाईट शक्ती प्रयत्न करतात.

चलनातील २ सहस्र रुपये मूल्याच्या नवीन नोटेतून प्रक्षेपित होणारी स्पंदने अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

नवीन नोटेतील घटक सात्त्विक नसल्याने त्यातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली. यातून ‘२ सहस्र रुपये मूल्याची नवीन नोट सात्त्विक नाही. त्यामुळे ती वापरणार्‍यांना सात्त्विक स्पंदनांचा लाभ मिळू शकत नाही, एवढेच नव्हे, तर त्रास होईल’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

साधकांना भावविश्‍वात नेणारे भावसत्संग !

भावनिर्मितीसाठी घेतल्या जाणा-या अशा प्रयोगांमुळे साधक अंतर्मुख होतो, तसेच देवाचे अस्तित्व अनुभवून तात्पुरत्या कालावधीकरता का असेना, भावस्थितीची अनुभूती घेतो. साधकाच्या अंतर्मनातील विचार प्रतिक्रिया, तसेच स्वभावदोष आणि अहं यांसंबंधीचे विचार बाहेर पडू लागतात.

ज्ञानेश्‍वरमाऊलींचे पसायदान आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महान कार्य यांतील साम्य दर्शवणारी सूत्रे !

परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्वरप्राप्ती करवून देणारे मोक्षगुरु, विपुल ग्रंथांद्वारे ज्ञान देणारे ज्ञानगुरु आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी हिंदु राष्ट्र पाहिजे, असा उद्घोष करणारे राष्ट्रगुरु, तर जगभरातील मानवाला मार्गदर्शन करणारे जगद्गुरु आहेत.