साधकांना कधी विनोदातून, तर कधी गंभीरपणे अध्यात्म शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) भक्तांना विनोदातून काही ना काही अध्यात्म शिकवत असत. त्याप्रकारे प.पू. डॉक्टरही साधकांना विनोदातून शिकवतात. संत आणि गुरु यांचे वाक्य हे ब्रह्मवाक्य असते आणि ते समष्टीला काहीतरी शिकवते.

सनातनच्या आश्रमांमध्ये घडलेल्या आणि घडणार्‍या सूक्ष्मातील अद्वितीय चांगल्या घटना

बहुतेक सर्वच घटना (परात्पर गुरु) डॉ. आठवले रहात असलेल्या रामनाथी आश्रमातील आहेत, तर काही देवद आश्रमातील आहेत. देवद आश्रमातील घटनांत देवद आश्रमाचा उल्लेख केला आहे.

आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचे जनक !

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, असे सुवचन आहे. उच्च कोटीतील संत काळाच्या पलीकडीलही पाहू शकतात. अशाच उच्च कोटीतील संतांपैकी एक म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सहस्रो वर्षांच्या कालपटलावर ठसा उमटवणारे अवतारी पुरुष !

सर्वसामान्य माणसाचे जीवन म्हणजे चिमण्या-पाखरं करतात, तसा चार काटक्यांचा संसार ! त्यातूनही जी व्यक्तीमत्त्वे स्वार्थ त्यागून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी जगतात, ते विभूती असतात. अशा अनेक विभूती भारताने अंगाखांद्यावर खेळवल्या आहेत.

त्याग आणि सेवाभाव यांचे मूर्तीमंत उदाहरण असलेले अन् संसारात राहून साधना करून संतपद प्राप्त करणारे रायगड येथील पू. अनंत (तात्या) पाटील !

रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रहाणारे पू. अनंत (तात्या) पाटील हे वर्ष २०१६ च्या गुरुपौर्णिमेला संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. ते ८३ वर्षांचे आहेत. ते वर्ष १९९४ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. सध्या ते समष्टीसाठी नामजप करतात.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पणत्यांच्या लाल रंगाच्या ज्योतीची वैशिष्ट्ये आणि त्यामागील कारणे !

पणत्यांच्या लाल रंगाच्या ज्योतीची वैशिष्ट्ये आणि त्यामागील कारणे ‘रामनाथी आश्रमात १.११.२०१६ या दिवशी रात्री ८ वाजता दिवाळीनिमित्त लावलेल्या पणत्यांच्या ज्योती लाल रंगाच्या दिसत होत्या. त्यामुळे आश्रमाच्या भिंतीही लाल रंगाच्या दिसत होत्या. एरव्ही ज्योत पिवळ्या रंगाची दिसते. ज्योती लाल रंगाच्या दिसण्याची कारणे येथे दिली आहेत. पणत्यांच्या ज्योतींतून सप्तरंगी किरण आणि कण मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होतांना दिसत … Read more

स्त्रियांच्या मासिक धर्माच्या संदर्भात स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘पूर्वीच्या काळी मासिक धर्माच्या वेळी मुली आणि स्त्रिया आवश्यक ते आचारधर्म पाळत, उदा. देव-धर्माशी संबंधित ठिकाणी वावर टाळणे, विश्रांती घेणे इत्यादी. सध्याच्या मुली आणि स्त्रिया यांनी आधुनिकतेच्या आहारी जाऊन मासिक धर्माच्या वेळी न्यूनतम पाळावयाचे आचारही सोडून दिलेले आढळतात.

रामनाथी आश्रम परिसरात शुभसंकेत देणारे प्राणी आणि पक्षी यांचे साधकांना झालेले दर्शन अन् त्यामागील आध्यात्मिक विश्‍लेषण

एखाद्या तीर्थक्षेत्री ज्या देवतेचे तत्त्व अधिक असते, तेथे त्या देवतेशी संबंधित पशू-पक्षी अथवा वनस्पती आढळून येतात.

अंगण गायीच्या शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढल्याने वायूमंडलावर होणारा परिणाम !

‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत.

श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व आकृष्ट करणारे यंत्र, देवीचे चित्र आणि रांगोळी यांचा वायूमंडलावर होणारा परिणाम !

या चाचणीत श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणारे श्री महालक्ष्मी यंत्र, सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे चित्र आणि रांगोळी यांची छायाचित्रे चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या अन् ठेवल्यानंतरच्या वातावरणाची घेतलेली पिप छायाचित्रे निवडली आहेत. या तीनही छायाचित्रांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?, हे या चाचणीद्वारे जाणता आले.