श्रीरामरक्षास्तोत्र पठणाच्या तुलनेत श्रीरामाच्या नामजपाचा परिणाम अधिक होणेे

आपल्याकडे घरोघरी सायंकाळी देवापुढे दिवा लावल्यानंतर ‘शुभं करोति’सह श्रीरामरक्षास्तोत्र आणि श्री मारुतिस्तोत्र म्हणण्याचा परिपाठ आहे.

अंतरीच्या भावदृष्टीने परात्पर गुरु डॉक्टरांना जाणणार्‍या आणि जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केवळ गुरुदेवांनाच अनुभवणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील !

बालपणीच त्यांचे मातृ-पितृ छत्र हरपल्याने भगवंतच त्यांचा माता-पिता आणि सखा बनला आहे. भगवंतच त्यांचे सर्वस्व असून त्या केवळ भगवंताच्या प्रेमामुळे, भगवंतावरील भक्तीमुळे आणि भगवंतावर असलेल्या अतूट निष्ठेमुळे जीवनातील दुःखद प्रसंगांना सामोरे जाऊ शकल्या.

सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांचे अद्वितीय कार्य आणि वैशिष्ट्ये यांचा संक्षिप्त परिचय !

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन-उपचारतज्ञ सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांनी व्यापक अध्यात्मप्रसारासाठी ‘सनातन संस्थे’ची स्थापना केली. सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांनी शीघ्र ईश्‍वरप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती केली.

दृष्टीहीन असूनही भोळ्या भावाच्या आधारे पू. (सौ.) संगीता पाटील झाल्या सनातनच्या ८५ व्या संत !

भोसरी (पुणे) येथे ३० मार्च या दिवशी झालेल्या भावसोहळ्यात भोसरी येथील सौ. संगीता पाटील (वय ५९ वर्षे) या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदी विराजमान झाल्या.

सामाजिक एकोप्याचे प्रतीक अन् राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या कार्याचा ऊर्जास्रोत असलेला आश्रम !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे विविध विभाग आश्रमामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे हा आश्रम राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणा-या हिंदुत्वनिष्ठांसाठी ऊर्जास्रोत बनला आहे.

यज्ञाचा प्रथमावतार असलेल्या ‘अग्निहोत्रा’चे वैज्ञानिक संशोधन !

‘अग्निहोत्र केल्याचा वातावरणावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

एक दिवस यज्ञ केल्याने १०० यार्ड क्षेत्रात १ मासापर्यंत प्रदूषण होऊ शकत नाही ! – अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. ओम प्रकाश पांडेय

हवन आणि यज्ञ केल्याने आपण स्वत:ला आजारांपासून दूर ठेवू शकतो, हे बेंगळूरू येथे एका प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत सिद्ध झाले आहे.

‘अष्टदलस्वरूप कमलपिठावर दीपलक्ष्मीची स्थापना करणे’, या विधीचा विधीतील घटकांवर झालेला सकारात्मक परिणाम

‘अष्टदलस्वरूप कमलपिठावर दीपलक्ष्मीची स्थापना करणे’, या विधीचे वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करत असलेल्या अतिथी कक्षामधील कमळ पुष्कळ दिवस टवटवीत आणि तजेलदार रहाणे (संतांच्या वास्तूतील चैतन्याचे महत्त्व)

‘सद्गुरूंच्या कक्षात ठेवलेल्या कमळावर तेथील वातावरणाचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.