आध्यात्मिक प्रगतीसाठी पोषक वातावरण !
आध्यात्मिक प्रगती वेगाने होण्यासाठी साधकाने कृतीच्या स्तरावर साधना करणे आवश्यक असते.
आध्यात्मिक प्रगती वेगाने होण्यासाठी साधकाने कृतीच्या स्तरावर साधना करणे आवश्यक असते.
बालपणीच त्यांचे मातृ-पितृ छत्र हरपल्याने भगवंतच त्यांचा माता-पिता आणि सखा बनला आहे. भगवंतच त्यांचे सर्वस्व असून त्या केवळ भगवंताच्या प्रेमामुळे, भगवंतावरील भक्तीमुळे आणि भगवंतावर असलेल्या अतूट निष्ठेमुळे जीवनातील दुःखद प्रसंगांना सामोरे जाऊ शकल्या.
भोसरी (पुणे) येथे ३० मार्च या दिवशी झालेल्या भावसोहळ्यात भोसरी येथील सौ. संगीता पाटील (वय ५९ वर्षे) या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदी विराजमान झाल्या.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे विविध विभाग आश्रमामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे हा आश्रम राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणा-या हिंदुत्वनिष्ठांसाठी ऊर्जास्रोत बनला आहे.
‘अग्निहोत्र केल्याचा वातावरणावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
हवन आणि यज्ञ केल्याने आपण स्वत:ला आजारांपासून दूर ठेवू शकतो, हे बेंगळूरू येथे एका प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत सिद्ध झाले आहे.
‘अष्टदलस्वरूप कमलपिठावर दीपलक्ष्मीची स्थापना करणे’, या विधीचे वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
‘सद्गुरूंच्या कक्षात ठेवलेल्या कमळावर तेथील वातावरणाचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
मार्क्सवादी, म्हणजेच साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ३१.१.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
सद्गुरु बिंदाताई विविध स्तरांवर आध्यात्मिक कार्य करत असूनही त्यांच्याकडे पाहिल्यावर काहीच जाणवत नाही. याचे कारण म्हणजे नियोजनबद्ध कार्य, अभ्यासपूर्ण नियोजन, ‘ईश्वराला काय अपेक्षित आहे ?’, यासंदर्भातील व्यापक दृष्टी, सर्वांचा विचार इत्यादी अनेक गुणांमुळे त्यांना कुठल्याच कार्याचे दडपण येत नाही.