उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी कशी घ्याल ?

सकाळी दात घासल्यावर गायीच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे २-२ थेंब नाकात घालावेत. याला नस्य असे म्हणतात. यामुळे डोके आणि डोळ्यांतील उष्णतेचे शमन होते.

गर्भात जीवात्म्याचा प्रवेश केव्हा होतो ?

‘अध्यात्मशास्त्रानुसार ‘आईच्या पोटातील साधारण ६ ते ८ मासांच्या अर्भकात जीव येतो’, असे नसून ‘शुक्राणू आणि स्त्रीबीज यांचा गर्भाशयामध्ये ज्या क्षणाला संयोग होतो, त्याच क्षणाला त्यात जीवात्मा प्रवेश करतो’, असे आहे.

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांनी व्याधी निवारणार्थ सांगितलेले काही उपाय

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांनी व्याधी निवारणार्थ सांगितलेले काही उपाय

सर्वसाधारण विकारांवरील दाबबिंदू

भावी आपत्काळाचा धैर्याने सामना करता येण्यासाठी सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील विविध उपचारपद्धती शिकून घ्याव्यात.

उष्णतेच्या विकारांवर घरगुती औषधे

दुपारच्या जेवणानंतर लगेच किंवा दुपारच्या जेवणानंतर दीड घंट्याने दिलेल्या औषधाचा परिणाम हृदयावर, तसेच सर्व शरीरभर होतो.

यज्ञाचा प्रथमावतार असलेल्या ‘अग्निहोत्रा’चे वैज्ञानिक संशोधन !

‘अग्निहोत्र केल्याचा वातावरणावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

वसंत ऋतूत चांगले आरोग्य कसे राखाल ?

युगानुयुगे प्रतिवर्षी तेच ऋतू येत आहेत आणि आयुर्वेदाने सांगितलेली ऋतूचर्याही तीच आहे. यावरूनच सतत पालटणा-या अँलोपॅथीपेक्षा चिरतरुण आयुर्वेद किती महान आहे, हे लक्षात येईल.

शरीर निरोगी राखण्यासाठी आयुर्वेदोक्त नियमांचे पालन करा !

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । म्हणजे धर्माचरणासाठी (साधना करण्यासाठी) शरीर निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.