मानस दृष्ट कशी काढावी ?
नामजपादी उपाय करण्यापूर्वी साधकांनी मानस दृष्ट काढल्यास त्रासदायक शक्तीचे आवरण अल्प वेळेत उणावल्याने नामजप करतांना एकाग्रता वाढायला साहाय्य होते.
नामजपादी उपाय करण्यापूर्वी साधकांनी मानस दृष्ट काढल्यास त्रासदायक शक्तीचे आवरण अल्प वेळेत उणावल्याने नामजप करतांना एकाग्रता वाढायला साहाय्य होते.
आगामी काळात आपत्काळ, तिसरे महायुद्ध, भूकंप, त्सुनामी, बॉम्बचा दुष्परिणाम अथवा जलप्रलय होणार असल्याने हिमालयातील सिद्धांनी मला हा मंत्र दिला.
‘स्वतःच्या वास्तूमध्ये त्रासदायक स्पंदने असल्यास त्यांचा आपल्या साधनेवर परिणाम होतो. आपली साधना त्या त्रासदायक स्पंदनांशी लढण्यात व्यय (खर्च) होते.
मासिक धर्माच्या संदर्भात त्रास होत असल्यास स्त्रिया पुढील आध्यात्मिक उपाय करु शकतात. — यासंदर्भात काही औषधे चालू असल्यास ती बंद न करता त्याच्या जोडीला हे आध्यात्मिक उपाय करु शकतो.
कालमाहात्म्यानुसार सध्याच्या सूक्ष्मातील आपत्काळात एकंदरीतच वाईट शक्तींचा त्रास वाढला असल्याने व्यक्तीवर त्रासदायक आवरण पुनःपुन्हा येत असते.
शत्रुगण आणि विपत्ती यांच्यापासून चैतन्याने रक्षण होण्यासाठी मंत्र
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली चैतन्यमयी भजने आता आपण ऐकूया !
साधकाची प्रभावळ मिठाच्या पाण्याचे उपाय केल्यानंतर २.२० मीटर झाली, म्हणजे पुष्कळ वाढली. मिठाच्या पाण्याच्या उपायांचा साधकावर झालेला हा सकारात्मक परिणाम आहे.
या लेखात आपण मीठ-मोहरीने दृष्ट काढण्याच्या प्रकाराविषयी जाणून घेऊ..