गोव्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिदिन १ घंटा नामजप करून समष्टी स्तरावर आपले योगदान द्या !

उष्णतेची लाट येणे’ या आपत्कालीन परिस्थितीत काय उपाययोजना केली पाहिजे ?’, याची सूचना गोवा शासनाने जाहीर केली आहे. त्याचे पालन लोकांनी करायचेच आहे. या आधिदैविक आपत्तीवर नुसती शारीरिक किंवा मानसिक स्तरावर उपाययोजना करून उपयोगाची नाही, तर आध्यात्मिक स्तरावरही उपाययोजना केली पाहिजे.

मीठ पाणी – फायदे आणि आध्यात्मिक लाभ

मीठ पाणी हे सुस्ती येणे, निरुत्साह, काही न सुचणे, एकाग्रता नसणे, राग येणे, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येत असेल, तर अत्यंत प्रभावी उपाय आहेत.

वाईट शक्तींमुळे होणार्‍या त्रासांवर मात करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायांची क्षमता आणि साधना वाढवा !

‘मनुष्याच्या जीवनात उद्भवणार्‍या ८० टक्के समस्यांमागे प्रारब्ध, अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहांचे त्रास, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी आध्यात्मिक कारणे असतात. सध्याच्या कलियुगात बहुतांशी समाज धर्माचरणापासून विन्मुख झाला आहे. हे वाईट शक्तींना पोषक असल्याने त्यांचे प्राबल्य वाढले आहे आणि त्यामुळे त्यांचे मानवांना त्रास देण्याचे प्रमाणही पुष्कळ वाढले आहे.

देवतेच्‍या यंत्रामध्‍ये त्रासदायक स्‍पंदने आली असल्‍यास त्‍यावर आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करा !

नकारात्‍मक स्‍पंदने असलेल्‍या देवतेच्‍या यंत्रावर रिकाम्‍या खोक्‍यांचे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करावेत. रिकाम्‍या खोक्‍यातील पोकळीमध्‍ये त्रासदायक शक्‍ती खेचली गेल्‍याने आध्‍यात्मिक लाभ होतात.

मनुष्याला रात्री वाईट शक्तींचा त्रास अधिक प्रमाणात होण्यामागील अध्यात्मशास्त्र !

पृथ्वीवरील ज्या भूभागांवर सूर्यप्रकाश पडतो, त्या वेळी आणि त्यानंतर काही काळ सूर्याचा वातावरणावरील परिणाम सूक्ष्म रूपाने टिकून असतो; कारण सूर्यप्रकाशात दैवी अस्तित्व असते. त्यामुळे सूक्ष्मातील वाईट शक्तींना सूर्यप्रकाश असलेल्या भूभागांवर कार्य करणे कठीण जाते.

साधकांवर आलेले वाईट शक्तींचे आवरण काढण्याची एक लाभदायक पद्धत !

वाईट शक्तींच्या त्रासामुळे साधकांवर पुष्कळ त्रासदायक आवरण येते. ते नियमित काढणे आवश्यक असते. आवरण काढल्याने साधकांना होणारा आध्यात्मिक त्रास काही प्रमाणात न्यून होतो.

विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

‘एखादा विकार दूर होण्यासाठी दुर्गादेवी, राम, कृष्ण, दत्त, गणपति, मारुति आणि शिव या ७ मुख्य देवतांपैकी कोणत्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आवश्यक आहे ?’, हे ध्यानातून शोधून काढून त्यानुसार काही विकार आणि त्यांवरील जप येथे दिले आहेत.

विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

साधकांना येथे नमूद केलेल्या विकारांपैकी एखादा विकार असल्यास तो दूर करण्यासाठी ‘त्या संदर्भात दिलेला नामजप करून बघावा’, असे वाटले, तर त्यांनी तो नामजप १ मास (महिना) प्रतिदिन १ घंटा प्रयोग म्हणून करून बघावा.

आध्‍यात्मिक त्रासाच्‍या निवारणासाठी उपयुक्‍त ‘शून्‍य’, ‘महाशून्‍य’ आणि ‘निर्गुण’ हे नामजप ऐका !

‘कुठलीही गोष्‍ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्‍याच्‍या काळानुसार कुठल्‍या प्रकारचा नामजप करायचा’, याचा अध्‍यात्‍मशास्‍त्रदृष्‍ट्या अभ्‍यास करून विविध नामजप महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत विभागाने परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्‍या मार्गदर्शनाखाली ध्‍वनीमुद्रित केले आहेत.

व्यक्तीला होणारे आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणेच आवश्यक !

अचूक आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याने आपल्याला होणार्‍या त्रासांवर मात करता येऊ शकते. त्रासाच्या तीव्रतेनुसार त्रास दूर होण्याचा कालावधी अल्प-अधिक असू शकतो.