साधकांवर आलेले वाईट शक्तींचे आवरण काढण्याची एक लाभदायक पद्धत !
वाईट शक्तींच्या त्रासामुळे साधकांवर पुष्कळ त्रासदायक आवरण येते. ते नियमित काढणे आवश्यक असते. आवरण काढल्याने साधकांना होणारा आध्यात्मिक त्रास काही प्रमाणात न्यून होतो.
वाईट शक्तींच्या त्रासामुळे साधकांवर पुष्कळ त्रासदायक आवरण येते. ते नियमित काढणे आवश्यक असते. आवरण काढल्याने साधकांना होणारा आध्यात्मिक त्रास काही प्रमाणात न्यून होतो.
‘एखादा विकार दूर होण्यासाठी दुर्गादेवी, राम, कृष्ण, दत्त, गणपति, मारुति आणि शिव या ७ मुख्य देवतांपैकी कोणत्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आवश्यक आहे ?’, हे ध्यानातून शोधून काढून त्यानुसार काही विकार आणि त्यांवरील जप येथे दिले आहेत.
साधकांना येथे नमूद केलेल्या विकारांपैकी एखादा विकार असल्यास तो दूर करण्यासाठी ‘त्या संदर्भात दिलेला नामजप करून बघावा’, असे वाटले, तर त्यांनी तो नामजप १ मास (महिना) प्रतिदिन १ घंटा प्रयोग म्हणून करून बघावा.
‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करायचा’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून विविध नामजप महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनीमुद्रित केले आहेत.
अचूक आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याने आपल्याला होणार्या त्रासांवर मात करता येऊ शकते. त्रासाच्या तीव्रतेनुसार त्रास दूर होण्याचा कालावधी अल्प-अधिक असू शकतो.
साधकांच्या तोंडवळ्यावर त्रासदायक आवरण आले असल्यास, साधक पुढीलप्रमाणे प्रक्रिया स्थुलातून करून स्वत:च्या तोंडवळ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करू शकतात.
‘काही साधकांना स्मशान किंवा अन्य रज-तम प्रधान ठिकाणी वैयक्तिक कारणांसाठी किंवा समष्टी सेवेसाठी जावे लागते. त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे त्रास होतात. ते होऊ नये यासाठी त्यांनी आध्यात्मिक स्तरावरील करावयाचे उपाय देत आहोत.
आजारी, वयस्कर किंवा शारीरिक त्रास असणार्या साधकांना अशा प्रकारे शोधलेल्या स्थानावर मुद्रा करून न्यास करणे जमत नाही. अशा वेळी स्थुलातून अशा कृती न करता आपण शोधलेल्या स्थानावर मानस न्यास आणि मुद्रा करावा.’
‘वर्ष २०२० पासून जगभरातील लोकांवर ‘कोरोना विषाणूं’चे संकट आहे आणि २ वर्षे होत आली तरी अजूनही त्या विषाणूंची लागण लोकांना होतच आहे. त्यात आता ‘ओमिक्रॉन’ नावाचा नवीन विषाणू पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्रास होणारे साधक किंवा संत यांची आध्यात्मिक पातळी, ते करत असलेले समष्टी कार्य, त्यांना होणारा आध्यात्मिक त्रास, वाईट शक्ती त्यांच्यावर करत असलेले आक्रमण इत्यादी घटकांचा विचार करून नामजप, करावयाची बोटांची मुद्रा आणि त्या मुद्रेने करावयाचा न्यास शोधून द्यावा.