काही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – १

प्रत्येक देवतेची विशिष्ट कंपने असतात. त्या देवतेच्या नावाचा जप केल्याने जी विशिष्ट कंपने शरिरात निर्माण होतात, त्यांच्यामुळे विकाराद्वारे शरिरात निर्माण झालेली अनैसर्गिक किंवा प्रमाणबाह्य कंपने सुधारण्यास साहाय्य होते, म्हणजेच विकार-निर्मूलन होण्यास साहाय्य होते.

विकार-निर्मूलनासाठी नामजप – २

मनुष्याच्या बहुतेक शारीरिक आणि मानसिक विकारांमागील मूळ कारण आध्यात्मिक असते. हे कारण नष्ट होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय योजावा लागतो. नामजप हा एक उत्तम आध्यात्मिक उपाय आहे.

विकार-निर्मूलनासाठी नामजप (भाग १)

मनुष्याच्या बहुतेक शारीरिक आणि मानसिक विकारांमागील मूळ कारण आध्यात्मिक असते. हे कारण नष्ट होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय योजावा लागतो. नामजप हा एक उत्तम आध्यात्मिक उपाय आहे.

विकार-निर्मूलन आणि साधनेतील अडथळे यांवर उपयुक्त : सर्वबाधानाशक यंत्र !

सातत्याने आजारी पडून किंवा दुखापत होऊन साधनेत अडथळे येणे, आध्यात्मिक त्रास होणे किंवा सेवा करतांना सेवेशी संबंधित उपकरण, वाहन इत्यादी बंद पडणे किंवा अन्य काही अडचणी येणे, यांवर हे यंत्र उपयुक्त आहे.

साधकांच्या साधनेतील अडथळे दूर होण्यासाठी लाभदायक ठरणारा मंत्र

साधकाकरता साधनेमध्ये व्यत्यय येत असल्यास हा मंत्र म्हणणे लाभदायक आहे. त्याकरता या मंत्राचा जप केल्यास साधनेमध्ये व्यत्यय येणार नाही.

झोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा !

सध्या अनेक साधकांना रात्री पहुडल्यावर बराच वेळ झोप येत नाही किंवा मध्यरात्री वा उत्तररात्री जाग आल्यावर पुन्हा झोप लागत नाही.

आपत्कालात वाईट शक्तींच्या त्रासाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि त्रासावर मात करण्याचा उपाय

बरेच साधक आध्यात्मिक त्रासावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपायांना बसतात. सध्या आपत्काल चालू असल्याने त्रास पूर्णतः गेला असे होणार नाही; परंतु त्रासातही आपले अनुसंधान टिकून आहे का, याकडे अधिक लक्ष दिले, तर त्रासातही साधना होईल.

ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ

आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने सूक्ष्मातून होणार्‍या त्रासांची तीव्रता सर्वत्र वाढत आहे. त्यासाठी उपाय करतांना देवतांचे नामजप, मुद्रा आणि न्यास यांच्यामुळे लाभ होत नसल्यास पुढील नामजप करावा.

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेल्या चैतन्यमय नामधून

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांना त्यांचे सर्व भक्त बाबा म्हणत. श्री अनंतानंद साईश हे प.पू. बाबांचे गुरु. भजन, भ्रमण अन् भंडारा हे बाबांचे जीवन होते. लक्षावधी कि.मी. प्रवास करून त्यांनी अनेकांना अध्यात्ममार्गाची गोडी लावली. प.पू. बाबांनी १७.११.१९९५ या दिवशी इंदूर येथे देहत्याग केला.