सनातनच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन प्रदर्शनाचे कौस्तुभबुवा रामदासी यांच्या हस्ते उद्घाटन !

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मिरज येथील ब्राह्मणपुरीतील श्री अंबाबाई मंदिराजवळ सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सनातन-निर्मित उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

सनातन संस्थेच्या वतीने गिरगाव आणि चेंबूर येथे प्रवचन !

नवरात्री निमित्त गिरगाव येथील ‘चित्पावन ब्राह्मण सेवा संघा’च्या कार्यालयात २५ सप्टेंबर या दिवशी आणि चेंबूर येथे ‘बाल विकास सेवा संघा’च्या कार्यालयात २६ सप्टेंबर या दिवशी ‘शारदीय नवरात्रोत्सव’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले.

देवद (पनवेल) येथे ‘श्री दुर्गामाता दौड’चा प्रारंभ आणि समारोप सनातन आश्रमात !

धर्मध्‍वजाचे पूजन सनातनच्या आश्रमातील साधक श्री. निनाद गाडगीळ (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) यांनी केले, तसेच सनातन संस्‍थेच्‍या साधिकांनी औक्षण केले. श्रीफळ वाढवल्यानंतर शंखनाद करून दौड मार्गस्‍थ झाली.

सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ‘श्राद्ध’ विषयावर प्रवचन आणि सामूहिक नामजप !

या वेळी संस्थेच्या वतीने ‘श्राद्धाचे महत्त्व, श्राद्ध केल्याने पूर्वजांना पुढील गती मिळण्यासाठी कसे साहाय्य होते, तसेच पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण करण्यासाठी तथा पितृदोष न्यून करण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप का करावा ?’, यांविषयी मार्गदर्शन केले गेले.

देहली येथे सनातन संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

सनातन संस्थेच्या वतीने येथील ‘शहीद भाई मुकुंद सर्वाेदय विद्यालया’मध्ये ‘विद्यार्थी जीवनात नामजपाचे महत्त्व’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

अहिल्यानगर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या ‘मंदिर न्यास जिल्हा अधिवेशन’ मध्ये सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव सहभागी !

मंदिर हे आपले ऊर्जा स्रोत आहेत. मंदिराच्या माध्यमातून समाजात सात्त्विकता निर्माण होते आणि ती सात्त्विकता आपल्याला व्यसनापासून दूर नेते. सध्या समाजात आपण पहातो तरुण पिढीला धर्माचे मार्गदर्शन राहिले नाही, हे मार्गदर्शन फक्त मंदिरातच मिळू शकते.

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सनातन संस्थेच्या वतीने राजस्थान येथे विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने सोजत येथील नृसिंहपुरामधील राधा कृष्ण मंदिर, अजमेर येथे पुष्कर रोडवरील खाटू श्याम मंदिर आणि जयपूर येथे चौरा रस्ता भागातील राधा दामोदर मंदिर येथे ग्रंथप्रदर्शन, सात्त्विक उत्पादने अन् धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते.

सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा धुळे येथील महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात सहभाग

मंदिरांमधून धर्मशिक्षण दिल्यास राष्ट्रभक्ती असणारी पिढी निर्माण होईल ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गरिबीमुळे नव्हे, तर धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदू धर्मांतर करतात ! – सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये

‘न मे भक्त: प्रणश्यति ।’ माझ्या भक्ताचा नाश होणार नाही. या भगवंताच्या वचनाला अनुसरून आपण साधना करून भगवंताचे भक्त बनलो, तर भगवंत आपली काळजी घेणारच आहे.

मी, माझे कुटुंब एवढेच संकुचित न रहाता राष्ट्र-धर्म यांच्यासाठी प्रत्येकाने १ घंटा वेळ देणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आज भारतामध्ये पंधरा लाख हिंदू धर्मांतर करत आहेत. साडेचार लाख मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. काही ठिकाणी मंदिरामध्ये जुगार खेळणे यासारखे गैरप्रकार होत असतात.