धारुहेडा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्त शास्त्रोक्त माहितीच्या आधारावर प्रवचन
नवरात्रोत्सवानिमित्त येथील ‘सोसायटी बेस्टेक सिटी’च्या मंदिरामध्ये सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.
नवरात्रोत्सवानिमित्त येथील ‘सोसायटी बेस्टेक सिटी’च्या मंदिरामध्ये सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यात शारदीय नवरात्रोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचने घेण्यात आली. ‘नवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावरील प्रवचनातून नवरात्रीतील विविध धार्मिक कृतींचे शास्त्र तसेच, गरब्यामध्ये होणारे अपप्रकार आणि लव्ह जिहादची समस्या यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कोराडी येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान येथे नवरात्रोत्ससवानिमित्त सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन धर्मप्रेमी श्री. शरद वांढे यांच्या पुढाकाराने लावण्यात आले होते. श्री. वांढे यांनी पुढाकार घेऊन मंदिर परिसरात सनातन संस्थेचे सण-उत्सव, धार्मिक व्रते, अध्यात्म आदी विषयांचे ग्रंथ वितरणासाठी ठेवण्याची व्यवस्था केली.
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ४१५ प्रवचनांचा ४ सहस जिज्ञासूंनी घेतला लाभ !
पितृपक्षात श्राद्धविधी करण्यामागील शास्त्र समजले. ‘दत्तगुरूंच्या नामजपाने मनाला शांती लाभली’ इत्यादी अभिप्राय नामजपानिमित्त जोडल्या गेलेल्या जिज्ञासूंनी दिले.
‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांची साधना चांगली व्हावी’, या उद्देशाने सप्तर्षी जीव नाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे सनातन संस्थेद्वारे नवरात्रीत फोंडा (गोवा) येथे विविध होम करण्यात येत आहेत.
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मिरज येथील ब्राह्मणपुरीतील श्री अंबाबाई मंदिराजवळ सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सनातन-निर्मित उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.
नवरात्री निमित्त गिरगाव येथील ‘चित्पावन ब्राह्मण सेवा संघा’च्या कार्यालयात २५ सप्टेंबर या दिवशी आणि चेंबूर येथे ‘बाल विकास सेवा संघा’च्या कार्यालयात २६ सप्टेंबर या दिवशी ‘शारदीय नवरात्रोत्सव’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले.
धर्मध्वजाचे पूजन सनातनच्या आश्रमातील साधक श्री. निनाद गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी केले, तसेच सनातन संस्थेच्या साधिकांनी औक्षण केले. श्रीफळ वाढवल्यानंतर शंखनाद करून दौड मार्गस्थ झाली.