हिंदूंनी संघटित होण्यासमवेत राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आज धर्म धोक्यात आहे आणि जेव्हा धर्म धोक्यात असतो, तेव्हा आपणही धोक्यात असतो. अशा वेळी प्रत्येकाच्या वेळेचा त्याग पुष्कळ महत्त्वाचा ठरतो.

सनातन संस्थेच्या वतीने सांगली येथील अपंग मुलांसाठी रक्षाबंधन सण साजरा !

सांगली येथील वारणाली वसाहतीमधील ‘अपंग सेवा केंद्रा’तील मुलांसाठी सनातन संस्थेच्या वतीने राखी पौर्णिमेनिमित्त ९ ऑगस्ट या दिवशी राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

मुलांना घडवण्यासाठी पालकत्व आदर्श असणे आवश्यक ! – सौ. सुलभा तांबडे, सनातन संस्था

मुलांवर आदर्श संस्कार घडवण्यासाठी पालकांचे वर्तन नेहमीच आदर्श असणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन येथील पसायदान विद्यामंदिरामधील पालक मेळाव्यात सनातन संस्थेच्या सौ. सुलभा तांबडे यांनी केले. ‘पसायदान शिक्षण संस्थे’च्या पसायदान विद्यामंदिर आणि पसायदान माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेत २५ जुलै या दिवशी श्रावण मासारंभ मुहूर्तावर ‘शिक्षक पालक सहविचार सभे’चे आयोजन करण्यात आले होते.

केरळ राज्यात सनातन संस्थेच्या वतीने २ ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

केरळ राज्यात सनातन संस्थेच्या वतीने कन्नूर आणि एर्नाकुलम् येथे २ ठिकाणी १० जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

बेळगाव जिल्ह्यात झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी १ सहस्र ६०० हून अधिक जिज्ञासूंची उपस्थिती !

बेळगाव जिल्ह्यात बेळगाव शहर, खानापूर, येळ्ळूर, रामनगर या ४ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडला. या तिन्ही महोत्सवांसाठी १ सहस्र ६०० जणांची उपस्थिती होती.

सनातन संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी !

जिल्ह्यातील समर्थनगर, सातारा परिसर, हर्सूल आणि रांजणगाव येथे एकूण ४ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.

भारतभरात सनातनच्या विविध भाषांतील ग्रंथांचे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशन

१० जुलैला भारतभरात विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा सोहळे पार पडले. यांत सनातनचे खालील ग्रंथ, लघुग्रंथ आणि ‘ई-बुक’ यांचे प्रकाशन करण्यात आले.

सनातन संस्थेच्या विचारांनुसार मार्गक्रमण करणे आवश्यक ! – गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे

आपण देवाकडे थेट बोलू शकत नाही. त्यासाठी गुरूंची आवश्यकता भासते. आपला पहिला गुरु आई असते.त्यानंतर वेगवेगळ्या रूपांत ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात. या वेळी ते म्हणाले….

गुरुपौर्णिमा महोत्सवातील मान्यवरांचे विचार आणि अन्य सूत्रे

गोवा, कराड, चंद्रपूर येथे आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवातील क्षणचित्रे आणि मान्यवरांनी मांडलेले मौलिक विचार जाणून घेऊया.