‘हॅलोवीन’ची विकृती साजरी करणार्‍यांचा एका धर्मप्रेमीने केलेला सडेतोड प्रतिवाद !

‘गेल्या काही वर्षांत ‘हॅलोवीन’ नावाचा विदेशी बिनडोकपणा हिंदूंच्या घराघरात शिरत आहे. हाडके, घुबडे, फ्रँकस्तीन, भुते, हडळ आदींचे तोंडवळे, तसेच जळमटे, कोळी घरात लावायचे आणि म्हणायचे ‘हॅपी हॅलोविन !’

श्राद्धकर्त्याच्या ७ गोत्रांतील गती मिळणारी १०१ कुळे

भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते.

श्राद्धात जेवण वाढण्याची पद्धत

‘पितरांसाठीच्या ताटात नेहमीपेक्षा उलट पद्धतीने अन्नपदार्थ वाढल्याने रज-तमात्मक लहरी उत्पन्न होऊन मृतात्म्याला अन्न ग्रहण करणे शक्य होते.’

खोल श्वास घेणे, हे मनुष्यासाठी एक परिपूर्ण औषध !

श्वास हा आयुष्याचा आधार आहे. मन आणि जीवन यांमधील रहस्यमय दोरी आहे. श्वास, ज्याच्या आधारे कुणीही प्राणी आयुष्यात पाऊल ठेवतो. म्हणून शारीरिक संरचनेत श्वासाच्या गतीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे; कारण श्वासाची गती वाढल्याने शरिराचे तापमान वाढते. त्याला आपण अल्पायुचा संकेतांक म्हणू शकतो.

चातुर्मासातील सण, व्रते आणि उत्सव

या लेखात चातुर्मासातील व्रते-सण यांचा उल्लेख थोडक्यात केला आहे. बहुतेक व्रते स्त्रियांनीच करायची आहेत. संसारात येणार्‍या अनेक अडचणींना त्यांना तोंड देता यावे, हा त्यामागील प्रधान हेतू आहे. ‘ऐहिक सुखापेक्षा पारलौकिक सुखाकडे लक्ष द्या, म्हणजेच फलासक्ती न ठेवता कर्म करत रहा’, हा भगवद्गीतेचा संदेशच वेगवेगळ्या प्रकारे सांगितला आहे.

स्वतःचे चिरंतन हित साधण्यासाठी योगशास्त्राचा अभ्यास करा !

‘योगशास्त्र’ हा पुष्कळ विस्तृत आणि गहन विषय आहे. एका लेखात त्याची मांडणी करणे केवळ अशक्य आहे. मनुष्याला स्वतःचे चिरंतन हित साधायचे असेल, तर योगशास्त्राच्या अभ्यासाविना पर्याय नाही, हे निश्चित ! त्याची महती कळावी, या दृष्टीने हा लेखप्रपंच !

सनातन संस्थेच्या वतीने देहली येथील शाळेत ‘नैतिक शिक्षण’ विषयावर मार्गदर्शन !

सनातन संस्थेच्या वतीने देहलीच्या सैदुलाजाब येथील ‘लिटिल वंस पब्लिक स्कूल’मध्ये ‘नैतिक शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाचा इयत्ता ३ री ते ५ वीपर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या वेळी ‘जीवनाचा उद्देश, जीवन कसे जगावे ? जीवनात घडणा-या विविध प्रसंगांना सामोरे कसे जावे ? शिक्षणाचा उद्देश काय आहे ? विद्यार्जन म्हणजे काय ?’, इत्यादींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

गुरुपौर्णिमेनिमित्त सप्तर्षी यांचा संदेश

पोहायला येत नसलेला मनुष्य समुद्रात बुडू लागल्यावर त्याने त्याला साहाय्य मिळेपर्यंत पाण्यात थोडे तरी हात-पाय मारायला हवेत, म्हणजे क्रियमाण वापरायला हवे.