प.पू. पांडे महाराज यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने केलेले अमूल्य मार्गदर्शन

मनुष्यातील चैतन्याच्या आधारेच ‘तो जिवंत किंवा मृत आहे’, हे ठरवले जाते. ज्याच्या शरिरातील चैतन्य नष्ट झाले आहे, तो मृत मानला जातो, तसेच विश्‍वही चैतन्याच्या आधारेच चालते. प्राणी, वृक्ष या सर्वांत ते चैतन्य आहे; म्हणून सृष्टी जिवंत आहे.

राज्यकर्त्यांनो, जनतेला धर्मराज्य हवे आहे, हे लक्षात ठेवा !

‘धर्मनिष्ठ प्रजेलाच धर्मराज्य प्राप्त होते. तेव्हा प्रजेनेच आता स्वतःला पालटायला हवे. प्रजेच्या योग्यतेप्रमाणे तिला तिचा नेता किंवा राजा मिळतो, हे सूत्र लक्षात घेता जनतेने आता धर्मनिष्ठ व्हायची वेळ आली आहे. त्यासाठी आपण धर्मराज्य आणि निधर्मी राज्य यांची परंपरा आणि दोन्हीतील भेद पाहूया.

हिंदूंनो, कृपा करून ‘सर्व धर्म सारखे’, असे म्हणू नका ! – मारिया वर्थ

हिंदु धर्म हा एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय असतांना काही हिंदू आपल्या हिंदु असण्याची जवळ जवळ लाज वाटल्यासारखे वागतात. ही गोष्ट मारिया वर्थ यांच्यासाठी नेहमीच कोड्यात टाकणारी राहिली आहे. मारिया वर्थ यांची हिंदूंविषयीची निरीक्षणे काय आहेत, ते येथे पाहूया.

गोवंश : मानवी जीवनाची एकमेव संजीवनी !

‘गायींचे महत्त्व लोकांपर्यंत पोेचवणे आणि गोवंशाचे रक्षण करणे, याकरता उत्तरप्रदेश येथील महंमद फैज खान हे गो-कथा मोहीम राबवतात. ते गो-कथा सांगण्यासाठी विजयपूर येथे आले असता त्यांनी स्थानिक ‘दैनिक संयुक्त कर्नाटक’ या वृतपत्राच्या प्रतिनिधीशी विशेष संवाद साधला.

भारताचा स्वाभिमान राष्ट्रसंहारक बाबर कि राष्ट्रोद्धारक राम ?

भारतातील देशद्रोही नेते भारतवर्षाचा आदर्श, गाय, स्त्री आणि असाहाय्य प्रजेचा पालनहार अन् राष्ट्रोद्धारक मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा पदोपदी अवमान करतात, तर गोभक्षक, स्त्रियांना पळवणारा कामुक, लुटारू, राष्ट्रसंहारक आणि मंदिर भंजक विदेशी आक्रमक बाबरचा उदोउदो करतात.

महान हिंदु तत्त्वचिंतक पू. सीताराम गोयल यांचे तेजस्वी विचारधन !

पू. सीताराम गोयल , एक महान हिंदु तत्त्ववेत्ते, लेखक आणि राजकीय कार्यकर्ते होते. १९४० च्या दशकापर्यंत पू. गोयल हे साम्यवादी विचारसरणीचे होते; परंतु हिंदु धर्माचे महत्त्व अनुभवल्यावर ते हिंदु राष्ट्रवादाचे प्रखर समर्थक ठरले.

माझे मृत्यूपत्र

‘मार्च १९१० मध्ये स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर विलायतेत पकडले गेले, तेव्हा त्यांनी या जन्मात जिची भेट होणे जवळ जवळ असंभवनीय होते, अशा त्यांच्या स्वत:च्या वहिनीस लंडनमधील ब्रिक्सन कारागृहातून या जन्मातील त्यांचा बहुधा शेवटचा निरोप देणारे हे मृत्यूपत्र लिहून धाडले होते.

स्वैराचार आणि अनैतिकता यांना पूर्णत: निष्प्रभ करण्याचे सामर्थ्य केवळ अध्यात्मात असणे !

‘मानवजातीला बंदुका, तोफा हे नजराणे विज्ञानाने दिलेले आहेत ना ? विज्ञानामुळे झालेल्या लाभांचे योग्य अवधान ठेवून विचारावेसे वाटते, ‘उपरोक्त नजराणे हे मानवजातीचे कोणत्या प्रकारचे कल्याण करीत आहेत ?’

आळंदी

आळंदीत जर विशिष्ट उपकरणे (मीटर्स) घेऊन गेलो, तर ठराविक दिवशी, ठराविक वेळी, ठराविक काळी आणि ठराविक प्रहरामध्ये तेथील चैतन्य आपल्याला त्याने मोजता येते.

जन्मकुंडली, हस्तसामुद्रिक आणि पदसामुद्रिक यांतील भेद

‘हात आणि पाय यांवरील रेषांचा संबंध पूर्वजन्मातील कर्माशी असल्यामुळे त्यांना ‘कर्मरेषा’ असे संबोधले जाते. क्रियमाण कर्म केल्यामुळे कर्मरेषांमध्ये सूक्ष्म-पालट होऊन कालांतराने हे सूक्ष्म-पालट दृश्य स्वरूपात स्थुलातून दिसू लागतात.