जोपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे संत भारतभूवर असतील, तोपर्यंत अनिष्ट शक्ती आपला देश आणि धर्म यांचे काहीही बिघडवू शकत नाहीत !
मला पुष्कळ आनंद होत आहे. मी परमात्म्याला प्रार्थना करते, ‘परम पूजनीय गुरुदेवजी डॉ. जयंत आठवले यांच्या मनात ज्या प्रकारे ‘भारत हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, असे विचार आले आहेत, त्या प्रकारचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात यावेत.’