जोपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे संत भारतभूवर असतील, तोपर्यंत अनिष्ट शक्ती आपला देश आणि धर्म यांचे काहीही बिघडवू शकत नाहीत !

मला पुष्कळ आनंद होत आहे. मी परमात्म्याला प्रार्थना करते, ‘परम पूजनीय गुरुदेवजी डॉ. जयंत आठवले यांच्या मनात ज्या प्रकारे ‘भारत हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, असे विचार आले आहेत, त्या प्रकारचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात यावेत.’

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदुत्वनिष्ठांनी ट्विटरद्वारे व्यक्त केलेले अभिप्राय (ट्वीट)

देशातील सध्याच्या सर्व समस्यांवर एकमेव आणि कायमस्वरूपी उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना, असा उद्घोष करणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी वंदन ! – श्री. टी. राजासिंह, आमदार, भाजप, तेलंगण.

रायबाग येथील तहसीलदार के.एन्. राजशेखर आणि पोलीस उपनिरीक्षक रवी आज्जण्णवर यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

धर्मप्रसार करण्यासाठी सध्या बेळगाव जिल्ह्यात सनातनचा धर्मरथ विविध तालुक्यांतील गावांत प्रसारासाठी जात आहे. सध्या रायबाग येथे धर्मरथावर सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

हिंदु धर्माचे संवर्धन करण्याचे महान कार्य सनातन संस्था करत आहे – श्री. भास्करराव पाटील खतगावकर, भाजप

महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन काँग्रेस शासनातील माजी मंत्री, नांदेड मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी खासदार तथा भाजपचे विद्यमान नेते श्री. भास्करराव पाटील खतगावकर यांनी २६ मे या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य स्पृहणीय ! – डॉ. सुनिल कुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देशभर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अनेक स्तरांवर कार्य केले जात आहे. हे प्रयत्न अत्यंत आवश्यक आणि स्पृहणीय आहेत.

प्रत्येकाने शुद्ध धर्माचरण केल्यास विश्‍व राममय होईल ! – प.पू. श्रीराम महाराज

प्रत्येकाने आद्य कर्तव्य म्हणून सनातन धर्माचे रक्षण केले पाहिजे. प्रत्येकाने मनापासून शुद्ध धर्माचरण साधना म्हणून केले, तर संपूर्ण विश्‍व राममय होऊन जाईल, असे प्रतिपादन प.पू. श्रीराम महाराज रामदासी यांनी केले.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त संत आणि मान्यवर यांनी दिलेला संदेश अन् अभिप्राय !

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त निरोगी दीर्घायुष्य चिंतितो, तसेच सनातन संस्थेला शुभेच्छा देतो. सनातन संस्थेचे समाजाला धर्मशिक्षण देण्याचे कार्य प्रशंसनीय आहे.

तमिळनाडू येथील सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे भक्त वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य आणि त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती यांचे सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात आगमन

महर्षींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य, त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती आणि नातू श्री. आदर्श बालाजी (वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य यांची मुलगी सौ. अभिरामी यांचा मुलगा) यांचे १४ मे या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सनातनच्या आश्रमात आगमन झाले.

श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री महंत शांतिगिरी महाराज यांची पनवेल येथे सदिच्छा भेट !

सनातन संस्थेची विचारधारा चांगली असून सनातन संस्था आदरणीय आणि सन्माननीय आहे. संस्था उत्थानाचे कार्य करत आहे.

श्री नवनाथ महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत. त्यांनी आरंभलेले कार्य पूर्ण होणारच आहे. तुम्ही त्यांचे चरण सोडू नका. तुम्हाला त्याचे फळ ते नक्कीच देतील.