सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपू‌‌र्ण वातावरणात आरंभ !

आश्रम, तसेच सत्संग हे चैतन्याचे स्रोत आहेत. त्यामुळे अधिकाधिक सत्संगात राहून स्वतःला आध्यात्मिक ऊर्जेने भारित करा आणि साधनेचे दृष्टीकोन आत्मसात् करून ते कृतीत आणा – सतशक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

पुण्यात ‘सीजेपी आंदोलनात अर्बन नक्षलवाद’ या विषयावर परिसंवाद पार पडला

भारत हा अत्यंत मुक्त विचारांचा देश आहे; मात्र डावी विचारधारा आपल्या प्रगतीत अडथळे आणत आहे. ‘अवॉर्ड वापसी गँंग’, नर्मदा बचाव आंदोलन आणि शेतकरी आंदोलन सारख्या घटनांमुळे देशाच्या विकासाची कामे दशकानुदशके रखडली गेली- अधिवक्ता सत्येंद्र मुळे, मुंबई उच्च न्यायालय

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

या लेखात माझ्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत वर्ष २००८ पासून आतापर्यंत झालेल्या पालटांच्या संदर्भातील विश्लेषण केले आहे. ‘या लेखामुळे देवतांच्या मूर्तींमध्ये होणार्‍या पालटांमागील शास्त्र वाचकांना समजून त्यांची देवावरील श्रद्धा वृद्धींगत होवो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’

धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?

२८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६:२५ ते ९:४८ पर्यंत हा संपूर्ण काळ अत्यंत शुभ आहे.

‘Paranoid personality disorder’ या मानसिक विकारावर उपाय म्हणून सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर साधकाला स्वतःत जाणवलेले पालट !

यापूर्वी मला दिवसातून ४ – ५ वेळा खायला लागायचे आणि सतत भूक लागलेली असायची, तसेच त्रास वाढल्यावर मी अधिक खायचो. जानेवारी २०२३ पासून मला खाण्यावर नियंत्रण ठेवता येते. आता माझे दिवसातून केवळ २ किंवा अधिकाधिक ३ वेळा खाणे होते. यामुळे मागील ४ मासांत माझे वजन ८ किलो न्यून झाले आहे.

ज्योतिषपीठ शंकराचार्य ‍विवाद आणि त्यावरील संभाव्य उपाय !

ज्योतिषपीठ रिक्त रहाणे, हे धर्मासाठी घातक आहे. सध्याच्या वादामुळे हिंदु समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, जी धर्माच्या एकात्मतेसाठी मारक ठरू शकते.

रायपूर (छत्तीसगड) येथे ‘शदाणी दरबार’च्या नारीशक्ती संमेलनात सनातन संस्थेच्या सद्गुरुद्वयींचे मार्गदर्शन

प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणात एक शक्ती विराजमान असते, जी साक्षात् दुर्गादेवीचे (जगतपालिकेचे) स्वरूप आहे; मात्र या शक्तीची जाणीव आपल्याला ‘साधना’ केल्यावरच होते. साधना, म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर यांची शुद्धी होय. साधनेने आपण मुलांवर चांगले संस्कार करू शकतो.

धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र

सनातन संस्थेद्वारे आयोजित केल्या जाणार्‍या अध्यात्मविषयक प्रवचनांमध्ये जिज्ञासूंद्वारे ‘धर्मशास्त्र’ आणि ‘अध्यात्मशास्त्र’ हे वेगळे आहेत कि एकच अर्थाचे शब्द आहेत ?’, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हा लेख आहे.

श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !

१३.८.२०२६ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ होत आहे. या काळात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करता येतील.

प्रखर राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठ अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘सौ. अमिता सचदेवा यांच्यामध्ये व्यष्टीसह समष्टीबद्दलही भाव आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य करण्याची त्यांच्यात तीव्र तळमळ अन् क्षात्रभाव आहे….